शहरं
Join us  
Trending Stories
1
लिंगायत समाजाला हिंदू धर्माचा भाग मानू नका, कर्नाटकात जात सर्वेक्षणापूर्वी मोठी मागणी
2
उपराष्ट्रपतिपदावर कोण बसणार? एनडीए खासदारांनी घेतले प्रशिक्षण, तर इंडिया आघाडीचे आज मॉक पोल
3
Ganesh Visarjan 2025: राज्यात गणेश विसर्जनावेळी ९ जणांचा बुडून मृत्यू; १२ जण बेपत्ता
4
Maratha Reservation: दसरा मेळाव्यात सरकारविरोधात...; हैदराबाद गॅझेटवरून जरांगेंचा सरकारला इशारा
5
GST Updates: रोजच्या वापराच्या वस्तू होणार स्वस्त; कर कपातीचा लाभ थेट ग्राहकांना मिळणार
6
Donald Trump: "हा शेवटचा इशारा, नाही तर...", डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कुणाला दिली धमकी?
7
"मी 'सिंगल मदर' नाही...", एक्स पतीच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एन्ट्री; ईशा देओलची पहिली प्रतिक्रिया
8
दहशतवादी कट प्रकरणात मोठी कारवाई, जम्मू-काश्मीरसह ५ राज्यांमध्ये एनआयएची धाड
9
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२३,५०८ चं फिक्स व्याज, गॅरेंटीसह मिळेल रक्कम
10
W W W ... पाकिस्तानच्या मोहम्मद नवाजची हॅटट्रिक, Asia Cupआधी उडवली फलंदाजांची झोप
11
Post Office च्या 'या' स्कीममध्ये वर्षाला ₹५०,००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळतील १३ लाख, व्हाल मालामाल
12
ट्रम्प यांच्या टॅरिफ'वर तोडगा काढण्यासाठी भारत अन् युरोपियन युनियन एकत्र! 'एफटीए'सह अनेक मुद्द्यांवर विशेष प्लान बनवला
13
US Open 2025: अल्काराझचं राज्य! हार्ड कोर्टवर सिनरला मात देत अमेरिकन ओपन जेतेपदासह नंबर वनवर कब्जा
14
"गुजरातवरुन आणलेला महागडा तराफा राजाला आवडला नसेल...", 'लालबागचा राजा' विसर्जनावरुन मराठी अभिनेत्रीची खोचक पोस्ट
15
भरती-ओहोटीत रेंगाळला लालबागचा राजा, ३६ तासांनी विसर्जन; राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचे प्राण कंठाशी
16
Crime: कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळला अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह, परिसरात खळबळ!
17
जेद्दाह किनाऱ्याजवळ केबल तुटली, इंटरनेटचा स्पीड झाला कमी
18
जीएसटी कपातीने २ लाख कोटींचा सरकारला तोटा? श्रीमंत-गरीब दरी वाढल्याचा फटका बसणार
19
अग्रलेख: माफियांपुढे ‘दादा’गिरी शरण, योग्य तो बोध घ्यावा
20
दिवाळीत मध्य रेल्वेच्या ९४४ एक्स्प्रेस गाड्या धावणार; प्रवाशांच्या सुविधांसाठी अनारक्षित व्यवस्था

दिल्लीचे राज्यपाल जंग यांच्यावर ‘आप’चा हल्लाबोल

By admin | Updated: September 1, 2014 00:10 IST

दिल्लीत सरकार स्थापनेबाबत नायब राज्यपाल नजीब जंग राष्ट्रपतींना पत्र लिहिणार असल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर आपने जंग भाजपाचे काम करीत असल्याचा हल्लाबोल केला.

नवी दिल्ली : दिल्लीत सरकार स्थापनेबाबत नायब राज्यपाल नजीब जंग राष्ट्रपतींना पत्र लिहिणार असल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर आपने जंग भाजपाचे काम करीत असल्याचा हल्लाबोल केला.नायब राज्यपाल नव्हे तर भाजपा अध्यक्ष अमित शहा निर्णय घेत आहेत. हे दिल्लीत शासन करीत असलेले केंद्र आहे, असे पक्षाचे वरिष्ठ नेता मनीष सिसोदिया म्हणाले. निवडणुका घेण्यात आल्यास कामे आणि इतर विकास उपक्रम दोन महिन्यांपर्यंत ठप्प होतील, या नायब राज्यपालांच्या मताबद्दल सिसोदिया यांनी टीका केली. एकीकडे जनता त्रस्त आहे, असे म्हणता. मग आठ महिन्यांपासून विना सरकार राहण्यापेक्षा दोन महिने काम थांबणे केव्हाही चांगले, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)