शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
5
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
6
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
7
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
8
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
9
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
10
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
11
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
12
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
13
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
14
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
15
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
16
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
17
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
18
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
19
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
20
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'

पठाणकोटवरून ‘आप’, भाजपमध्ये रणकंदन

By admin | Updated: April 6, 2016 04:44 IST

पठाणकोट दहशतवादी हल्ल्यासंदर्भात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारवर बुधवारी तिखट हल्ला चढवला. दुसरीकडे केजरीवालांच्या ६ आरोपांपैकी ३ आरोपांचे भाजपने

नवी दिल्ली : पठाणकोट दहशतवादी हल्ल्यासंदर्भात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारवर बुधवारी तिखट हल्ला चढवला. दुसरीकडे केजरीवालांच्या ६ आरोपांपैकी ३ आरोपांचे भाजपने पत्रकार परिषदेत खंडन केले. दिल्लीत बुधवारी पठाणकोटवरून आप व भाजपमधे धुमश्चक्री पाहायला मिळाली. केजरीवाल म्हणाले, पाकच्या संयुक्त चौकशी पथकाने पठाणकोट हल्ला हे भारताने घडवलेले नाट्य होते, अशी प्रतिक्रिया नोंदवली. या पथकाच्या दौऱ्यातून काय साध्य झाले, असा सवाल करून मोदी आणि नवाज शरीफ यांच्यात नेमके काय डील झाले, ते देशाला समजलेले नाही. हल्ला चढवणाऱ्यांकडूनच केंद्राने तपास व चौकशीची अपेक्षा केल्याने देशाची फसगतच झाली. त्यासाठी मोदींनी देशाची माफी मागितली पाहिजे.केजरीवालांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देतांना दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश उपाध्याय म्हणाले, केजरीवाल आणि आपच्या मंत्र्यांना राज्यघटनेविषयी कोणताही आदर नाही, हे वारंवार सिध्द झाले आहे. आपच्या कपिल मिश्रांनी व्टीटरवर पाकच्या अहवालावर मोदी गप्प का? पंतप्रधान मोदींइतका आयएसआयचा मोठा एजंट कोणी आहे काय?’ अशी भडक प्रतिक्रिया नोंदवली होती. त्यावर उपाध्याय म्हणाले, केजरीवाल व त्यांचे मंत्री पंतप्रधानांना आयएसआय एजंट संबोधतात. देशाला शरमेने मान खाली घालायला लावणारी ही घटना आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)