शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

आसाममध्ये ९ लाखांवर लोकांना पुराचा फटका; २० जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2020 03:43 IST

या पुराचा ९.२६ लाख लोकांना फटका बसला असून, ६८,८०६ हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

गुवाहाटी : आसामच्या २३ जिल्ह्यांतील ९.२६ लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. मागील आठवड्यापासून सुरू झालेल्या जोरदार पावसानंतर आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे, तर २२ मेपासून झालेल्या भूस्खलनात अन्य २३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पूर्वाेत्तरमधील बहुतांश नद्यांना पूर आला असून, यात ब्रह्मपुत्राचाही समावेश असून, ही नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे.

आसाममधील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, ज्या राज्यांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे त्यात धेमाजी, लखीमपूर, विश्वनाथ, उदलगुरी, दरांग, नलबाडी, बारपेटा, कोकराझार, धुबरी, नौगाव, गोलाघाट, जोरहाट, माजुली, शिवसागर, दिबु्रगड, बोंगईगाव, यांचा समावेश आहे.

या जिल्ह्यातील २०७१ गावांना पुराचा फटका बसला आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्याशी चर्चा करून परिस्थितीची माहिती घेतली, तसेच राज्याला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.68,806 हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसानएका अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगण्यात आले की, या पुराचा ९.२६ लाख लोकांना फटका बसला असून, ६८,८०६ हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. 193 आश्रय शिबिरांत सध्या २७ हजारांहून अधिक लोक राहत आहेत. राज्य आपत्कालीन व्यवस्थापनाचे पथक, एनडीआरएफ आणि जिल्हा प्रशासन पूरग्रस्तांना मदत करीत आहेत. कोरोनाच्या नियमांचे पालन करून पूरग्रस्त भागांना मदत करण्याचे निर्देश मुख्यमंत्री कार्यालयाने दिले आहेत.

टॅग्स :floodपूर