शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

आसाममध्ये ९ लाखांवर लोकांना पुराचा फटका; २० जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2020 03:43 IST

या पुराचा ९.२६ लाख लोकांना फटका बसला असून, ६८,८०६ हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

गुवाहाटी : आसामच्या २३ जिल्ह्यांतील ९.२६ लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. मागील आठवड्यापासून सुरू झालेल्या जोरदार पावसानंतर आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे, तर २२ मेपासून झालेल्या भूस्खलनात अन्य २३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पूर्वाेत्तरमधील बहुतांश नद्यांना पूर आला असून, यात ब्रह्मपुत्राचाही समावेश असून, ही नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे.

आसाममधील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, ज्या राज्यांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे त्यात धेमाजी, लखीमपूर, विश्वनाथ, उदलगुरी, दरांग, नलबाडी, बारपेटा, कोकराझार, धुबरी, नौगाव, गोलाघाट, जोरहाट, माजुली, शिवसागर, दिबु्रगड, बोंगईगाव, यांचा समावेश आहे.

या जिल्ह्यातील २०७१ गावांना पुराचा फटका बसला आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्याशी चर्चा करून परिस्थितीची माहिती घेतली, तसेच राज्याला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.68,806 हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसानएका अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगण्यात आले की, या पुराचा ९.२६ लाख लोकांना फटका बसला असून, ६८,८०६ हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. 193 आश्रय शिबिरांत सध्या २७ हजारांहून अधिक लोक राहत आहेत. राज्य आपत्कालीन व्यवस्थापनाचे पथक, एनडीआरएफ आणि जिल्हा प्रशासन पूरग्रस्तांना मदत करीत आहेत. कोरोनाच्या नियमांचे पालन करून पूरग्रस्त भागांना मदत करण्याचे निर्देश मुख्यमंत्री कार्यालयाने दिले आहेत.

टॅग्स :floodपूर