शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

आसाममध्ये ९ काँग्रेस आमदारांचा भाजपात प्रवेश

By admin | Updated: November 6, 2015 16:30 IST

काँग्रेसच्या नऊ आमदारांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने आसाम विधानसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

ऑनलाइन लोकमत
गुवाहाटी, दि. ६ - काँग्रेसच्या नऊ आमदारांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने आसाम विधानसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आसाम विधानसभा निवडणुकीला अद्याप सात महिने बाकी असले तरी राज्यात आत्तापासूनच निवडणुकीचे वारे वाहू लागले असून त्या पार्श्वभूमीवर नऊ आमदार भाजपात गेल्याने काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता आहे. 
भाजपात सामील झालेल्या या नऊ जणांपैकी चार आमदारांना गेल्या महिन्यात काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले होते तर पाच जणांना पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावली होती. बंडखोरी आणि पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपावरून काँग्रेसने या आमदारांना बडतर्फे केले होते. 
बोलिन चेतियास प्रदान बरूआ, पल्लव लोचन दास, राजन बोरठाकूर, पीयुष हजारिका, कृपानाथ मल्लाह अबू ताहेर बेपारी, बिनंदा सैकिया आणि जयंत मल्लाह बरूआ अशी त्यांची नावे असून ते हेमंत विश्व शर्मा यांच्या गटाशी निगडीत असल्याचे समजते. शर्मा यांनी काही महिन्यांपूर्वीच भाजपात प्रवेश केला होता.