शहरं
Join us  
Trending Stories
1
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
2
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
3
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
4
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
5
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
6
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
7
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
8
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
9
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
10
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
11
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
12
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
13
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
14
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
15
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
16
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
17
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
18
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
20
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?

वायूप्रदूषणामुळे मुंबई, दिल्लीत वर्षभरात ८० हजार लोकांचा मृत्यू

By admin | Updated: January 19, 2017 12:33 IST

वायूप्रदूषणामुळे २०१५ साली राजधानी दिल्ली व आर्थिक राजधानी मुंबईत ८० हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १९ - वायूप्रदूषणामुळे २०१५ साली राजधानी दिल्ली व आर्थिक राजधानी मुंबईत ३० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या तब्बल ८०, ६६५ नागरिकांचा अकाली मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आयआयटी, मुंबईच्या एका अहवालातून ही माहिती मिळाली असून मृतांचा हा आकडा १९९५ सालापेक्षा दुप्पट असल्याचे समजते. एवढेच नव्ह तर दिल्ली व मुंबई या दोन्ही शहरांचे वायूप्रदूषणामुळे २०१५साली सुमारे ७० हजार कोटींचे नुकसान झाले आहे. 
दर दशकानंतर वायू प्रदूषणामुळे आरोग्य आणि पर्यायाने उत्पादन क्षमतेवर होणा-या विपरीत परिणामांमध्ये वाढ झाल्याचा निष्कर्ष या अहवालातून काढण्यात आला आहे. आयआयटी मुंबईतर्फे करण्यात आलेल्या या अभ्यासात, हवेतील धुलीकणांचे प्रमाण, लोकसंख्या व मृत्यूदर यांच्या परिणामांची सांगड घालण्यात आली आहे. लेखिका कमल ज्योती माजी यांनी या संदर्भात अभ्यास केला असून 'एन्व्हॉयर्मेंटल सायन्स अँड पोल्युशन रिसर्च जनरल'मध्ये ही माहिती प्रकाशित झाली आहे. 
दिल्लीतील वायूप्रदूषणाचे प्रमाण अधिक असून त्यामुळे होणा-या अकाली मृत्यूचे प्रमाणही अधिक आहे. १९९५ साली १९,७१६ नागरिकांचा मृत्यू झाला होता, २०१५ साली हाच आकडा ४८,६५१ पोहोचल्याचे दिसून आले. तर मुंबईत १९९५ साली १९,२९१ जणांनी जीव गमावला होती, २०१५ साली तो आकडा ३२,०१४ वर गेला.