शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

जानेवारीपासून दगावले ७४ वाघ

By admin | Updated: June 30, 2016 05:41 IST

भारतात यावर्षी १ जानेवारी ते २६ जून या काळात ७४ वाघांचा मृत्यू झाला आहे.

नवी दिल्ली-  भारतात यावर्षी १ जानेवारी ते २६ जून या काळात ७४ वाघांचा मृत्यू झाला आहे. वाघांच्या शिकारीच्या घटनाही वाढल्या आहेत. एका वन्यजीव स्वयंसेवी संस्थेने गोळा केलेल्या आकडेवारीतून हे वास्तव समोर आले. १४ वाघांना विजेचा धक्का व विषप्रयोगाद्वारे ठार करण्यात आले, तर काहींचा शिकाऱ्यांच्या गोळीने वेध घेतला. यापैकी बहुतांश वाघांचे सांगाडे हाती लागले आहेत. पोलीस आणि वन्यजीव प्रशासनाने याच काळात आणखी १६ वाघांच्या शरीराचे भाग जप्त केले असून, त्यामुळे दगावलेल्या वाघांची संख्या ३० वर गेली आहेआजार, वार्धक्य व अस्पष्ट कारणांमुळे आणखी २६ वाघांचा मृत्यू झाला, तर आपसातील संघर्षात १२ वाघांनी जीव गमावला. दोन वाघांचा मानवाबरोबरच्या संघर्षात, इतर प्राण्यांसोबतच्या संघर्षात एक आणि वाहन किंवा रेल्वेच्या धडकेने तीन वाघांना प्राणास मुकावे लागले.२०१६ मधील वाघांच्या मृत्यूवर दृष्टिक्षेप टाकल्यास सर्वाधिक मृत्यू मध्यप्रदेशात झाले. या राज्यात आतापर्यंत १९ वाघ दगावले. प्रत्येकी नऊ मृत्यूंसह महाराष्ट्र आणि उत्तराखंड दुसऱ्या क्रमांकावर आहेत.>2015मध्ये २६ वाघांची शिकार करण्यात आली. याशिवाय इतर कारणांमुळे ६५ वाघांचा मृत्यू झाल्याने गेल्यावर्षी ही संख्या ९१ वर पोहोचली होती. मात्र, यावर्षी पहिल्या सहामाहीतच ७४ वाघ दगावले.>2226वाघ भारतात आहेत