शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेल"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
2
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
3
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
4
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
5
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
6
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
7
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
8
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
9
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
10
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
11
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
12
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
13
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
14
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
15
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
16
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
17
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
18
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
19
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
20
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'

६0 वर्षांत देशाचा विकास नाहीच

By admin | Updated: August 14, 2016 02:01 IST

स्वातंत्र्यानंतर या देशावर एकाच घराण्याची सत्ता राहिल्यामुळे कोणताही विकास होऊ शकला नाही, असा आरोप भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शाह यांनी केला.

काकोरी (उत्तर प्रदेश) : स्वातंत्र्यानंतर या देशावर एकाच घराण्याची सत्ता राहिल्यामुळे कोणताही विकास होऊ शकला नाही, असा आरोप भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शाह यांनी केला. केवळ भाजपाच विकास करू शकते, असेही ते म्हणाले. शाह यांनी गांधी-नेहरू घराण्याला विकास न झाल्याबद्दल जबाबदार धरले. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भाजपाने ‘तिरंगा यात्रा’ आयोजित केली आहे. त्यानिमित्त ‘याद करो कुर्बानी’ कार्यक्रमात ते बोलत होते. उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून शाह म्हणाले की, ‘भारताला स्वातंत्र्य मिळून ७0 वर्षे झाली आहेत. यापैकी ६0 वर्षे या देशावर एकाच कुटुंबाची सत्ता राहिली.’विकास करण्याची क्षमता केवळ भाजपातच आहे. उत्तर प्रदेशात आता भाजपाची सत्ता आली, तरच या राज्याचा विकास होऊ शकेल. समाजवादी पार्टी अथवा बहुजन समाज पार्टी यांची सत्ता आल्यास केवळ एकाच विशिष्ट समाजाचा विकास होईल. ‘सबका साथ, सबका विकास’ या तत्त्वावर भाजपाचा विश्वास आहे, असे सांगून शाह म्हणाले की, ‘उत्तर प्रदेशचा विकास झाला, तरच देशाचा विकास होईल.’ (वृत्तसंस्था)