शहरं
Join us  
Trending Stories
1
नसांत रक्त नव्हे तर गरम सिंदूर वाहतोय! दहशतवादी हल्ल्याची मोठी किंमत पाकला मोजावी लागेल: PM
2
जपान, अरब अमिरातीचा भारताला भक्कम पाठिंबा; भारतीय शिष्टमंडळांनी मांडली प्रभावी भूमिका
3
पाक म्हणे, १९७१च्या युद्धातील पराभवाचा आम्ही बदला घेतला; शाहबाज शरीफ यांची दर्पोक्ती
4
वक्फ बोर्ड: आव्हान याचिकांवरील अंतरिम आदेश राखून ठेवला; ३ दिवस सुनावणीनंतर SCचा निर्णय
5
ED मर्यादा ओलांडतेय; SCचे फटकारे, संघराज्य संकल्पनेचेही उल्लंघन केल्याने सुनावले खडेबोल
6
धुळ्याच्या नोटघबाडाची SIT चौकशी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, कारवाई करणार
7
७०-७५ उमेदवारांची तयारी, २२७ पैकी १०० जागांवर मुंबईत शिंदेसेनेचा दावा; भाजपच्या पोटात गोळा!
8
३,७०० कामगारांची नोकरी वाचली; उद्धव ठाकरेंकडून समधान व्यक्त, कामगार सेनेचे नेते मातोश्रीवर
9
आम्ही तयार आहोत! मनसेशी युतीसाठी उद्धवसेना सकारात्मक; ठाकरे गटाच्या नेत्यांकडून प्रतिसाद
10
काश्मीरमध्ये अहिल्यानगरचा जवान शहीद; दहशतवाद्यांविरुद्ध लढताना संदीप गायकर यांना हौतात्म्य
11
सलमान खानच्या घरात घुसखोरीचा प्रयत्न; महिलेसह दोघांना वांद्रे पोलिसांकडून अटक
12
पाकिस्तानचे नीच कृत्य! इंडिगोचे विमान वादळात, २२७ प्रवाशांचा जीव होता धोक्यात; तरीही नाकारली परवानगी
13
'हुंड्याच्या पैशातून उभारलेली घरंदारं, प्रॉपर्टी पेटवून द्या'; वैष्णवी हगवणे प्रकरणात अभिनेते प्रवीण तरडेंची संतप्त पोस्ट
14
IPL 2025 : शाहरुख खान काठावर पास! GT च्या मध्यफळीतील बाकी सर्व नापास; शेवटी LSG नं मारली बाजी
15
"आई-बाबा, मला माफ करा; अपेक्षा पूर्ण करू शकत नाही", लातुरात विद्यार्थिनीने मृत्यूला कवटाळलं
16
Vaishnavi Hagawane: फरार राजेंद्र हगवणेच्या सख्ख्या भावाला पोलिसांनी घेतलं ताब्यात, संशय काय?
17
झारीतील शुक्राचार्यांनी ८ अधिकारी-कर्मचाऱ्यांची केली बेकादेशीर नेमणूक; संजय राठोडांच्या खात्यावर भाजप आमदार जोशींचा आरोप
18
गडचिरोली: ‘माझे आवडते चॅनेल पाहू दिले नाही’ म्हणत घरामागे गेली अन् १० वर्षीय मुलीने संपवलं आयुष्य
19
IPL 2025 : DSP सिराजनं खेळला स्लेजिंगचा डाव; निक्कीनं त्याला असा दिला रिप्लाय (VIDEO)
20
शालार्थ आयडी घोटाळा: बोर्डाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी ‘एसआयटी’च्या जाळ्यात; शिक्षण विभागाला मोठा हादरा

६0 वर्षांत देशाचा विकास नाहीच

By admin | Updated: August 14, 2016 02:01 IST

स्वातंत्र्यानंतर या देशावर एकाच घराण्याची सत्ता राहिल्यामुळे कोणताही विकास होऊ शकला नाही, असा आरोप भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शाह यांनी केला.

काकोरी (उत्तर प्रदेश) : स्वातंत्र्यानंतर या देशावर एकाच घराण्याची सत्ता राहिल्यामुळे कोणताही विकास होऊ शकला नाही, असा आरोप भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शाह यांनी केला. केवळ भाजपाच विकास करू शकते, असेही ते म्हणाले. शाह यांनी गांधी-नेहरू घराण्याला विकास न झाल्याबद्दल जबाबदार धरले. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भाजपाने ‘तिरंगा यात्रा’ आयोजित केली आहे. त्यानिमित्त ‘याद करो कुर्बानी’ कार्यक्रमात ते बोलत होते. उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून शाह म्हणाले की, ‘भारताला स्वातंत्र्य मिळून ७0 वर्षे झाली आहेत. यापैकी ६0 वर्षे या देशावर एकाच कुटुंबाची सत्ता राहिली.’विकास करण्याची क्षमता केवळ भाजपातच आहे. उत्तर प्रदेशात आता भाजपाची सत्ता आली, तरच या राज्याचा विकास होऊ शकेल. समाजवादी पार्टी अथवा बहुजन समाज पार्टी यांची सत्ता आल्यास केवळ एकाच विशिष्ट समाजाचा विकास होईल. ‘सबका साथ, सबका विकास’ या तत्त्वावर भाजपाचा विश्वास आहे, असे सांगून शाह म्हणाले की, ‘उत्तर प्रदेशचा विकास झाला, तरच देशाचा विकास होईल.’ (वृत्तसंस्था)