शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
3
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
4
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
5
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
6
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
7
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
8
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
9
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
10
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
11
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
12
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
13
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
14
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
15
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
16
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
17
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
18
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
19
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
20
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली

६0 वर्षांत देशाचा विकास नाहीच

By admin | Updated: August 14, 2016 02:01 IST

स्वातंत्र्यानंतर या देशावर एकाच घराण्याची सत्ता राहिल्यामुळे कोणताही विकास होऊ शकला नाही, असा आरोप भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शाह यांनी केला.

काकोरी (उत्तर प्रदेश) : स्वातंत्र्यानंतर या देशावर एकाच घराण्याची सत्ता राहिल्यामुळे कोणताही विकास होऊ शकला नाही, असा आरोप भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शाह यांनी केला. केवळ भाजपाच विकास करू शकते, असेही ते म्हणाले. शाह यांनी गांधी-नेहरू घराण्याला विकास न झाल्याबद्दल जबाबदार धरले. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भाजपाने ‘तिरंगा यात्रा’ आयोजित केली आहे. त्यानिमित्त ‘याद करो कुर्बानी’ कार्यक्रमात ते बोलत होते. उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून शाह म्हणाले की, ‘भारताला स्वातंत्र्य मिळून ७0 वर्षे झाली आहेत. यापैकी ६0 वर्षे या देशावर एकाच कुटुंबाची सत्ता राहिली.’विकास करण्याची क्षमता केवळ भाजपातच आहे. उत्तर प्रदेशात आता भाजपाची सत्ता आली, तरच या राज्याचा विकास होऊ शकेल. समाजवादी पार्टी अथवा बहुजन समाज पार्टी यांची सत्ता आल्यास केवळ एकाच विशिष्ट समाजाचा विकास होईल. ‘सबका साथ, सबका विकास’ या तत्त्वावर भाजपाचा विश्वास आहे, असे सांगून शाह म्हणाले की, ‘उत्तर प्रदेशचा विकास झाला, तरच देशाचा विकास होईल.’ (वृत्तसंस्था)