शहरं
Join us  
Trending Stories
1
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
2
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केलेली ३२ विमानतळं, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
3
ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
4
किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स
5
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती
6
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
7
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
8
९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    
9
India Pakistan War :'तुम्ही पाकिस्तानला संपवा, आम्ही त्यांच्यावर मागून हल्ला करतो'; बलुचिस्तानमधून भारताला संदेश
10
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
11
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
12
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
13
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावेच जाहीर केली!
14
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
15
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
16
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
17
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
18
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
19
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
20
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स

सेनेचे ६० आमदार उत्तर महाराष्ट्रात

By admin | Updated: December 19, 2015 00:19 IST

जळगाव : शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर आक्रमक झालेला राज्यातील सत्तेत भागिदार असलेल्या शिवसेनेचे ६० आमदार १९ व २० असे दोन दिवस उत्तर महाराष्ट्रात आहेत. पहिल्या दिवशी निश्चित केलेल्या तालुक्यात हे आमदार जाऊन तेथील शेतकर्‍यांचे प्रश्न नोंदवून घेत आपला अहवाल २० रोजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सादर करणार आहेत.

जळगाव : शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर आक्रमक झालेला राज्यातील सत्तेत भागिदार असलेल्या शिवसेनेचे ६० आमदार १९ व २० असे दोन दिवस उत्तर महाराष्ट्रात आहेत. पहिल्या दिवशी निश्चित केलेल्या तालुक्यात हे आमदार जाऊन तेथील शेतकर्‍यांचे प्रश्न नोंदवून घेत आपला अहवाल २० रोजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सादर करणार आहेत.
शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर आक्रमक झालेल्या शिवसेनेतर्फे राज्यातील विविध भागात जाऊन शासनाच्या योजनांचा शेतकर्‍यांना व तळागाळातील माणसाला कितपत लाभ मिळतो याचा ठरवून दिलेल्या तालुक्यात भेट देऊन अभ्यास करणार आहेत. १९ रोजी सकाळपासून हे आमदार दाखल होतील. यात जळगाव जिल्‘ात १८, नाशिक, २०, नंदुबार ९ व धुळे जिल्‘ात १३ आमदार जाणार आहेत.
उत्तर महाराष्ट्राचा आढावा
शिवसेना पक्षप्रमुख २० रोजी जळगाव शहरात उत्तर महाराष्ट्रात शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा अहवाल आमदारांकडून घेतील. अजिंठा विश्रामगृहात २० रोजी सकाळी ११ ते १२ या वेळात ते आमदारांशी संवाद साधतील. यानंतर जळगाव शहरातील सागर पार्क मैदानावर खान्देशातील जळगाव,धुळे, नंदुरबार जिल्‘ातील आत्महत्या केलेल्या २२३ शेतकर्‍यांच्या वारसांना त्यांच्या हस्ते १० हजाराच्या आर्थिक मदत दिली जाणार आहे.