शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

५६ इंचाची छाती ५.६ इंचाची होणार - राहूल गांधींची मोदींवर घणाघाती टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2015 13:30 IST

कुठल्याही परिस्थितीत जमिन अधिग्रहण विधेयक संसदेत मंजूर होऊ देणार नाही असे सांगत काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी पावसाळी अधिवेशन पण वादळी होणार याची चुणूक दाखवली

ऑनलाइन लोकमत
जयपूर, दि. १७ - कुठल्याही परिस्थितीत जमिन अधिग्रहण विधेयक संसदेत मंजूर होऊ देणार नाही असे सांगत काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी पावसाळी अधिवेशन पण वादळी होणार याची चुणूक दाखवली. जयपूरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राहूल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती हल्ला चढवला तसेच राजस्थानमधील सरकार वसुंधरा राजे यांचे सरकार नसून ललित मोदी यांचे सरकार असल्याची टीका केली.
नरेंद्र मोदींच्या ५६ इंचाची छातीचा संदर्भ देत काँग्रेस त्यांची ५६ इंचाची छाती सहा महिन्यांमध्ये ५.६ इंचावर आणेल असे सांगत पावसाळी अधिवेशनामध्ये केंद्र सरकारला धारेवर धरण्याचा मानस राहूल गांधींनी व्यक्त केला. शेतक-यांची एक इंचदेखील जमीन जाऊ देणार नाही असे सांगत केंद्राच्या धोरणांवरही राहूलनी टीका केली. केंद्राबरोबरच राज्य सरकारवर टीका करताना हे सरकार सर्वसामान्य माणसासाठी काम करत नसून याचा रिमोट कंट्रोल लंडनमध्ये असल्याचे गांधी म्हणाले.