शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
2
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
3
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
4
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
5
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
6
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
7
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
8
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
9
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
10
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
11
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
12
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
13
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
14
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
15
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
16
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
17
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
18
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
19
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
20
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  

५६ इंचाची छाती ५.६ इंचाची होणार - राहूल गांधींची मोदींवर घणाघाती टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2015 13:30 IST

कुठल्याही परिस्थितीत जमिन अधिग्रहण विधेयक संसदेत मंजूर होऊ देणार नाही असे सांगत काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी पावसाळी अधिवेशन पण वादळी होणार याची चुणूक दाखवली

ऑनलाइन लोकमत
जयपूर, दि. १७ - कुठल्याही परिस्थितीत जमिन अधिग्रहण विधेयक संसदेत मंजूर होऊ देणार नाही असे सांगत काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी पावसाळी अधिवेशन पण वादळी होणार याची चुणूक दाखवली. जयपूरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राहूल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती हल्ला चढवला तसेच राजस्थानमधील सरकार वसुंधरा राजे यांचे सरकार नसून ललित मोदी यांचे सरकार असल्याची टीका केली.
नरेंद्र मोदींच्या ५६ इंचाची छातीचा संदर्भ देत काँग्रेस त्यांची ५६ इंचाची छाती सहा महिन्यांमध्ये ५.६ इंचावर आणेल असे सांगत पावसाळी अधिवेशनामध्ये केंद्र सरकारला धारेवर धरण्याचा मानस राहूल गांधींनी व्यक्त केला. शेतक-यांची एक इंचदेखील जमीन जाऊ देणार नाही असे सांगत केंद्राच्या धोरणांवरही राहूलनी टीका केली. केंद्राबरोबरच राज्य सरकारवर टीका करताना हे सरकार सर्वसामान्य माणसासाठी काम करत नसून याचा रिमोट कंट्रोल लंडनमध्ये असल्याचे गांधी म्हणाले.