शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

५६ इंचाची छाती ५.६ इंचाची होणार - राहूल गांधींची मोदींवर घणाघाती टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2015 13:30 IST

कुठल्याही परिस्थितीत जमिन अधिग्रहण विधेयक संसदेत मंजूर होऊ देणार नाही असे सांगत काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी पावसाळी अधिवेशन पण वादळी होणार याची चुणूक दाखवली

ऑनलाइन लोकमत
जयपूर, दि. १७ - कुठल्याही परिस्थितीत जमिन अधिग्रहण विधेयक संसदेत मंजूर होऊ देणार नाही असे सांगत काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी पावसाळी अधिवेशन पण वादळी होणार याची चुणूक दाखवली. जयपूरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राहूल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती हल्ला चढवला तसेच राजस्थानमधील सरकार वसुंधरा राजे यांचे सरकार नसून ललित मोदी यांचे सरकार असल्याची टीका केली.
नरेंद्र मोदींच्या ५६ इंचाची छातीचा संदर्भ देत काँग्रेस त्यांची ५६ इंचाची छाती सहा महिन्यांमध्ये ५.६ इंचावर आणेल असे सांगत पावसाळी अधिवेशनामध्ये केंद्र सरकारला धारेवर धरण्याचा मानस राहूल गांधींनी व्यक्त केला. शेतक-यांची एक इंचदेखील जमीन जाऊ देणार नाही असे सांगत केंद्राच्या धोरणांवरही राहूलनी टीका केली. केंद्राबरोबरच राज्य सरकारवर टीका करताना हे सरकार सर्वसामान्य माणसासाठी काम करत नसून याचा रिमोट कंट्रोल लंडनमध्ये असल्याचे गांधी म्हणाले.