शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

५६ आयएएसची ‘घर वापसी’ला पसंती

By admin | Updated: July 11, 2015 00:26 IST

आयएएस अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत मोठे पद मिळविण्यासाठी अहमहमिका लागल्याचे चित्र पूर्णपणे पालटले आहे. मे २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारताच किमान

नवी दिल्ली : आयएएस अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत मोठे पद मिळविण्यासाठी अहमहमिका लागल्याचे चित्र पूर्णपणे पालटले आहे. मे २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारताच किमान ५६ आयएएस अधिकाऱ्यांनी केंद्रातील पदे त्यागत आपापल्या राज्यातील कॅडरमध्ये परतण्याला पसंती दर्शविली आहे. त्यातील बहुतांश अधिकारी संयुक्त सचिव किंवा त्यावरील दर्जाचे आहेत.आयएएस अधिकाऱ्यांनी केंद्रातून राज्यात चालविलेली ‘घर वापसी’ दुर्मिळ अशीच म्हणावी लागेल. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने (डीओपीटी) आपल्या वेबसाईटवर दिलेला तपशील बघता २०१३ मध्ये केवळ तीन अधिकाऱ्यांनी केंद्रातून राज्यांकडे धाव घेतली होती. आॅगस्ट ते डिसेंबर २०१२ या काळात एकमेव अधिकारी परतला होता. जानेवारी २०१४ ते मे १४ या काळात १३ अधिकाऱ्यांनी राज्यात बदली करवून घेतली. मे २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन मोदींकडे सत्ता आली. त्यानंतर अधिकाऱ्यांचा राज्याकडे परतण्याचा कल वाढू लागला, असेच आकडेवारी सांगते. या काळात केवळ चार अधिकारी केंद्रात आले आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)