भारतात ५२०० पाकिस्तानी नागरिकांचे अवैध वास्तव्य
By admin | Updated: December 18, 2014 00:40 IST
नवी दिल्ली-भारतात ५२०० पाकिस्तानी नागरिक निर्धारित मुदत संपल्यानंतरही अवैधरीत्या राहत असल्याची माहिती राज्यसभेत देण्यात आली. गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी, भारत दौऱ्यावर आलेल्या व त्या दौऱ्याची मुदत संपल्यानंतरही भारतात राहिलेल्या नागरिकांची संख्या मोठी असल्याचे म्हटले.
भारतात ५२०० पाकिस्तानी नागरिकांचे अवैध वास्तव्य
नवी दिल्ली-भारतात ५२०० पाकिस्तानी नागरिक निर्धारित मुदत संपल्यानंतरही अवैधरीत्या राहत असल्याची माहिती राज्यसभेत देण्यात आली. गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी, भारत दौऱ्यावर आलेल्या व त्या दौऱ्याची मुदत संपल्यानंतरही भारतात राहिलेल्या नागरिकांची संख्या मोठी असल्याचे म्हटले.या नागरिकांचा शोध घेणे ही एक निरंतर प्रक्रिया असल्याचे त्यांनी पुढे म्हटले.