शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
6
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
7
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
8
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
9
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
10
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
11
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
12
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
13
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
14
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
15
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
16
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
17
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
18
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
19
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
20
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य

मुद्रा योजनेअंतर्गत ५० हजार कोटींचे कर्ज वाटप

By admin | Updated: December 30, 2015 01:44 IST

मुद्रा योजनेअंतर्गत बँकांनी लघु उद्योजकांना आतापर्यंत ५० हजार कोटी रुपयांचे कर्ज दिल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे दिली. तुम्ही नोकरी मागणारे नव्हे, तर नोकरी देणारे व्हा

नवी दिल्ली : मुद्रा योजनेअंतर्गत बँकांनी लघु उद्योजकांना आतापर्यंत ५० हजार कोटी रुपयांचे कर्ज दिल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे दिली. तुम्ही नोकरी मागणारे नव्हे, तर नोकरी देणारे व्हा असे आवाहनही त्यांनी केले.अनुसूचित जाती, जमातीतील उद्योजकांच्या एका राष्ट्रीय परिषदेत बोलताना मोदी म्हणाले की, ८० हजार जणांचा पीएमएमवाय अर्थात प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ मिळालेला आहे. त्यांना ५० हजार ते १० लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात आले आहे. यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व ओबीसीमधील लाभार्थ्यांचा समावेश आहे. या माध्यमातून १४ कोटी लोकांना रोजगार उपलब्ध झाल्याचेही त्यांनी सांगितले. मोदी म्हणाले की, अनुसूचित जाती- जमातीच्या या संघटनेला सरकार आवश्यक हवे ते सहकार्य करेल. या संघटनेचा प्रगतीचा वेग आगामी दोन वर्षात दुपटीने वाढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. हे शक्य आहे, कारण केंद्रात तुमचे हक्काचे सरकार आहे. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते पाच उद्योजकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.सामाजिक न्याय विभागाचे मंत्री गेहलोत म्हणाले की, मागील वर्षी १.५ लाख लोकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. दलित इंडियन चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीचे मिलिंद कांबळे म्हणाले की, संघटना दलित उद्योजकांच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार तर होतेच; पण ते एक अर्थतज्ज्ञही होते, असे सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले की, औद्योगिकीकरणाच्या माध्यमातून उपेक्षित समाजातील गरजूंना नोकऱ्या उपलब्ध होऊ शकतील.अनुसूचित जाती, जमातीतील उद्योजकांसाठी २०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. हे सरकार आपले सर्वांचेच सरकार आहे आणि सर्वांच्या सशक्तीकरणासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.