शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

५० टक्के मनरेगा लाभार्थ्यांना मजुरीसाठी द्यावी लागते लाच!

By admin | Updated: August 3, 2015 22:26 IST

नवी दिल्ली: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे(मनरेगा) सुमारे ५० टक्के लाभार्थी त्यांच्याच कामाचा मोबदला म्हणून दिली जाणारी मजुरी मिळण्यासाठी लाच देतात, असा दावा अर्थमंत्रालयाअंतर्गत काम करणाऱ्या एका स्वायत्त संशोधन संस्थेने केला आहे. खुद्द सरकारने सोमवारी राज्यसभेत ही माहिती दिली.

नवी दिल्ली: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे(मनरेगा) सुमारे ५० टक्के लाभार्थी त्यांच्याच कामाचा मोबदला म्हणून दिली जाणारी मजुरी मिळण्यासाठी लाच देतात, असा दावा अर्थमंत्रालयाअंतर्गत काम करणाऱ्या एका स्वायत्त संशोधन संस्थेने केला आहे. खुद्द सरकारने सोमवारी राज्यसभेत ही माहिती दिली.
एका प्रश्नाच्या लेखी उत्तरादाखल केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री सुदर्शन भगत यांनी याबाबत कबुली दिली. नॅशनल इन्स्टट्यिूट ऑफ पब्लिक फायनान्स ॲण्ड पॉलिसी(एनआयपीएफपी)ने काही दुय्यम पाहणीच्या आकडेवारीनंतर उपरोक्त दावा केला होता. मात्र या दाव्याची शहानिशा होणे गरजेचे आहे, असे भगत म्हणाले. एका अहवालानुसार, मनरेगाच्या ५० टक्के लाभार्थ्यांना आपली मजुरी वसूल करण्यासाठी लाच द्यावी लागते, याबाबत सरकारला माहिती आहे का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता.