शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कृषीपंपधारकांवर ४४१ कोटीची थकबाकी

By admin | Updated: February 22, 2016 00:03 IST

जळगाव : महाराष्ट्र शासन पुरस्कृत कृषी संजीवनी योजनेचे लाभ घेणारे जळगाव परिमंडळातील ३ लाख २० हजार ४७६ कृषीपंपधारकांकडे सुमारे ४४१ कोटीची थकबाकी आहे.

जळगाव : महाराष्ट्र शासन पुरस्कृत कृषी संजीवनी योजनेचे लाभ घेणारे जळगाव परिमंडळातील ३ लाख २० हजार ४७६ कृषीपंपधारकांकडे सुमारे ४४१ कोटीची थकबाकी आहे.
या योजनेत आतापर्यंत तब्बल ८५ हजाराच्यावर शेतकर्‍यांनी १३६ कोटीच्यावर थकबाकी भरली असून उर्वरित थकबाकीदारांसाठी ३१ मार्च २०१६ पर्यंत भरणा करण्यासाठी महावितरणाकडून मुदत देण्यात आली आहे.
या योजनेतील कृषीपंपधारकांची थकीत मुळ रक्कमेच्या ५० टक्के रक्कम राज्य शासनाकडून महावितरणाला अनुदान स्वरूपात देण्यात येईल, तर ३१ मार्च २०१४ पर्यंत थकीत असलेले पूर्ण व्याज व दंड महावितरण कडून माफ करण्यात येणार आहे.
तसेच या कृषीपंपधारकांना ५० टक्के मुळ थकबाकीचा भरणा केल्यानंतर १ एप्रिल २०१४ नंतरच्या सर्व चालू वीज देयकांचा पूर्णपणे व नियमित भरणा करणे आवश्यक आहे. तरच या योजनेचा लाभ मिळणार आहे.

पाणी पुरवठा संजिवनी योजनेची १६६ कोटी थकबाकी
राज्यातील दुष्काळग्रस्त गावांकरीता सुरू करण्यात आलेल्या पाणी पुरवठा संजीवनी योजनेचे जळगाव परिमंडळात १६६ कोटीच्या वर थकबाकी असल्याचे चित्र आहे. त्यात ग्रामीण भागातील पाणी पुरवठा म्हणजेच ग्रामपंचायत, नगरपालिका व इतर ग्राहकांवर ही थकबाकी आहे.