शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

कृषीपंपधारकांवर ४४१ कोटीची थकबाकी

By admin | Updated: February 22, 2016 00:03 IST

जळगाव : महाराष्ट्र शासन पुरस्कृत कृषी संजीवनी योजनेचे लाभ घेणारे जळगाव परिमंडळातील ३ लाख २० हजार ४७६ कृषीपंपधारकांकडे सुमारे ४४१ कोटीची थकबाकी आहे.

जळगाव : महाराष्ट्र शासन पुरस्कृत कृषी संजीवनी योजनेचे लाभ घेणारे जळगाव परिमंडळातील ३ लाख २० हजार ४७६ कृषीपंपधारकांकडे सुमारे ४४१ कोटीची थकबाकी आहे.
या योजनेत आतापर्यंत तब्बल ८५ हजाराच्यावर शेतकर्‍यांनी १३६ कोटीच्यावर थकबाकी भरली असून उर्वरित थकबाकीदारांसाठी ३१ मार्च २०१६ पर्यंत भरणा करण्यासाठी महावितरणाकडून मुदत देण्यात आली आहे.
या योजनेतील कृषीपंपधारकांची थकीत मुळ रक्कमेच्या ५० टक्के रक्कम राज्य शासनाकडून महावितरणाला अनुदान स्वरूपात देण्यात येईल, तर ३१ मार्च २०१४ पर्यंत थकीत असलेले पूर्ण व्याज व दंड महावितरण कडून माफ करण्यात येणार आहे.
तसेच या कृषीपंपधारकांना ५० टक्के मुळ थकबाकीचा भरणा केल्यानंतर १ एप्रिल २०१४ नंतरच्या सर्व चालू वीज देयकांचा पूर्णपणे व नियमित भरणा करणे आवश्यक आहे. तरच या योजनेचा लाभ मिळणार आहे.

पाणी पुरवठा संजिवनी योजनेची १६६ कोटी थकबाकी
राज्यातील दुष्काळग्रस्त गावांकरीता सुरू करण्यात आलेल्या पाणी पुरवठा संजीवनी योजनेचे जळगाव परिमंडळात १६६ कोटीच्या वर थकबाकी असल्याचे चित्र आहे. त्यात ग्रामीण भागातील पाणी पुरवठा म्हणजेच ग्रामपंचायत, नगरपालिका व इतर ग्राहकांवर ही थकबाकी आहे.