शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
2
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
3
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
4
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
5
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
6
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
7
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
8
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
9
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
10
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
11
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
12
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
13
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
14
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
15
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
16
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
17
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
18
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
19
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
20
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...

हिमाचल, बिहारमध्ये अपघातांत 32 ठार

By admin | Updated: July 30, 2014 00:55 IST

हिमाचल प्रदेश आणि बिहारमध्ये मंगळवारी झालेल्या दोन भीषण दुर्घटनांमध्ये 32 ठार, तर 29 जण जखमी झाले.

नवी दिल्ली : हिमाचल प्रदेश आणि बिहारमध्ये मंगळवारी झालेल्या दोन भीषण दुर्घटनांमध्ये 32 ठार, तर 29 जण जखमी झाले. हिमाचलमध्ये बस दरीत कोसळली, तर बिहारमध्ये अनियंत्रित ट्रकने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या भाविकांना चिरडले.
बिहार राज्यातील औरंगाबाद जिल्ह्यात नवी दिल्ली-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरून भरधाव वेगाने जाणा:या ट्रकचे नियंत्रण सुटून त्याने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या 12 भाविकांना चिरडल्याची भीषण घटना येथे घडली. 
यात पाच ियांचा समावेश आहे.  कावड घेऊन जाणारे हे भाविक मंदिरातून परतत असताना रस्त्याच्या कडेला विश्रंती घेत होते. या अपघातात 22 जण जखमी झाले आहेत. 
पोलीस अधीक्षक उपेंद्र कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद शहरापासून 1क् कि.मी. दूर असलेल्या मुफलिस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात घडला. हा वजनदार ट्रक आपले नियंत्रण हरवून बसल्याने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या या भाविकांच्या अंगावरून गेला व एका बसवर जाऊन आदळला. या बसमध्येही काही भाविक विश्रंती घेत होते. या अपघातात 12 जण जागीच ठार झाले तर 22 जण जखमी 
झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल केले असून या अपघाताची चौकशी सुरू आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
च्सिमला : हिमाचलमधील बसंतपूर- किंगाल महामार्गावरील कटारघाट येथे बस दरीत कोसळून 2क् जण ठार तर 7 प्रवासी जखमी झाले. हिमाचल राज्य परिवहन महामंडळाच्या या बसमध्ये 3क् पेक्षा जास्त प्रवासी होते. 
 
च्ही बस सावेरखुडहून सिमल्याला जात होती. 17 जणांचे मृतदेह सापडले असून बसच्या सांगाडय़ात आणखी काही जण अडकून असण्याची शक्यता आहे. सात जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सिमल्याचे पोलीस अधीक्षक डी. डब्ल्यू नेगी यांनी सांगितले. बसच्या चालकाने बाहेर उडी घेत स्वत:चा जीव वाचवला. मुख्यमंत्री वीरभद्रसिंग यांनी तातडीने मदत आणि बचाव कार्य राबविण्याचा आदेश दिला.