शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

हिमाचल, बिहारमध्ये अपघातांत 32 ठार

By admin | Updated: July 30, 2014 00:55 IST

हिमाचल प्रदेश आणि बिहारमध्ये मंगळवारी झालेल्या दोन भीषण दुर्घटनांमध्ये 32 ठार, तर 29 जण जखमी झाले.

नवी दिल्ली : हिमाचल प्रदेश आणि बिहारमध्ये मंगळवारी झालेल्या दोन भीषण दुर्घटनांमध्ये 32 ठार, तर 29 जण जखमी झाले. हिमाचलमध्ये बस दरीत कोसळली, तर बिहारमध्ये अनियंत्रित ट्रकने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या भाविकांना चिरडले.
बिहार राज्यातील औरंगाबाद जिल्ह्यात नवी दिल्ली-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरून भरधाव वेगाने जाणा:या ट्रकचे नियंत्रण सुटून त्याने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या 12 भाविकांना चिरडल्याची भीषण घटना येथे घडली. 
यात पाच ियांचा समावेश आहे.  कावड घेऊन जाणारे हे भाविक मंदिरातून परतत असताना रस्त्याच्या कडेला विश्रंती घेत होते. या अपघातात 22 जण जखमी झाले आहेत. 
पोलीस अधीक्षक उपेंद्र कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद शहरापासून 1क् कि.मी. दूर असलेल्या मुफलिस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात घडला. हा वजनदार ट्रक आपले नियंत्रण हरवून बसल्याने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या या भाविकांच्या अंगावरून गेला व एका बसवर जाऊन आदळला. या बसमध्येही काही भाविक विश्रंती घेत होते. या अपघातात 12 जण जागीच ठार झाले तर 22 जण जखमी 
झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल केले असून या अपघाताची चौकशी सुरू आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
च्सिमला : हिमाचलमधील बसंतपूर- किंगाल महामार्गावरील कटारघाट येथे बस दरीत कोसळून 2क् जण ठार तर 7 प्रवासी जखमी झाले. हिमाचल राज्य परिवहन महामंडळाच्या या बसमध्ये 3क् पेक्षा जास्त प्रवासी होते. 
 
च्ही बस सावेरखुडहून सिमल्याला जात होती. 17 जणांचे मृतदेह सापडले असून बसच्या सांगाडय़ात आणखी काही जण अडकून असण्याची शक्यता आहे. सात जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सिमल्याचे पोलीस अधीक्षक डी. डब्ल्यू नेगी यांनी सांगितले. बसच्या चालकाने बाहेर उडी घेत स्वत:चा जीव वाचवला. मुख्यमंत्री वीरभद्रसिंग यांनी तातडीने मदत आणि बचाव कार्य राबविण्याचा आदेश दिला.