शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

२००३ पासून जम्मू-काश्मीरच्या हिंसाचारात ३१८ मुले मृत्युमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 23:44 IST

जम्मू-काश्मीरमध्ये २००३ पासून आतापर्यंत म्हणजे १५ वर्षांत दरवर्षी सरासरी २६ मुले ठार झाली आहेत. लष्करी कारवाई, अतिरेकी हल्ले, अज्ञात बंदूकधाऱ्यांचा हल्ले, कचºयातील तोफगोळ्याचा स्फोट आणि भारत व पाकिस्तानी लष्करांचा तोफमारा यांत ही मुले मारली गेली आहेत.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये २००३ पासून आतापर्यंत म्हणजे १५ वर्षांत दरवर्षी सरासरी २६ मुले ठार झाली आहेत. लष्करी कारवाई, अतिरेकी हल्ले, अज्ञात बंदूकधाऱ्यांचा हल्ले, कचºयातील तोफगोळ्याचा स्फोट आणि भारत व पाकिस्तानी लष्करांचा तोफमारा यांत ही मुले मारली गेली आहेत. या काळात ३१८ मुले ठार झाली असून, १४४ मुले लष्करांच्या गोळीबारात सापडून तर १४७ मुले अज्ञात बंदूकधाºयांकडून मारली गेली.जम्मू-काश्मिरात मुलांच्या संरक्षणासाठी कोणतीही कायदेशीर चौकट पाळली जात नाही. तसेच आरोपींविरुद्ध आजपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही, असे अहवालात म्हटले आहे. काश्मीरचे बांधकाममंत्री नईम अख्तर यांनी सांगितले की, मुलांची हत्या वा गोळीबारात मृत्यू ही राज्यातील मोठी शोकांतिका असून, त्यामुळे येथील जनजीवन, मालमत्ता, शांतता व अर्थव्यवस्था अशा सर्वच पातळ्यांवर गंभीर परिणाम होत आहेत. (वृत्तसंस्था)मुलांवरील अन्य गुन्ह्यांचाही उल्लेख‘जेकेसीसीएस’ने जारी केलेला हा अहवाल ६३ पानांचा आहे. जम्मू-काश्मिरात गेल्या १५ वर्षांत मुलांविरोधातील हिंसाचाराचा त्यात आढावा घेण्यात आला आहे. त्यात मुलांची हत्या तसेच मुलांविरोधातील अटक, सामूहिक हिंसाचार आणि लैंगिक हिंसाचार यासारखे गुन्हे याचा तपशील देण्यात आला आहे.जम्मू काश्मीर कोअ‍ॅलिशन आॅफ सिव्हिल सोसायटी (जेकेसीसीएस) या मानवी हक्क संघटनेने जारी केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.अहवालातील तपशिलानुसार, लष्करी कारवाईत ठार झालेल्या मुलांपैकी ११० मुलांना गोळ्या घातल्या गेल्या आहेत.या अहवालासाठी जेकेसीसीएसच्या संशोधक पथकांनी प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन तसेच वृत्तपत्रांतील बातम्यांच्या आधारे खातरजमा करून सलग १५ वर्षे अभ्यास केला आहे.ही फक्त जम्मू-काश्मीरची मुले नाहीत, ही भारताचीमुले आहेत. त्यांच्याकडे शत्रूची मुले या भावनेने नपाहता आपली मुले या भावनेने पाहिल्यास प्रवाहच बदलेल.काश्मीरकडे आपण मानवीय दृष्टिकोनातून पाहायला हवे; तरच ही शोकांतिका समजून घेता येईल.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर