शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
3
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
4
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
5
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
6
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
7
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
8
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
9
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
10
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
11
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
12
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
13
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
14
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
15
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
16
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
17
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
18
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
19
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
20
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!

दिल्लीत रसायन गळतीची ३00 विद्यार्थिनींना बाधा

By admin | Updated: May 7, 2017 03:40 IST

तुघलकाबाद भागातील कंटनेर डेपोमधील एका कंटेनरमधून रसायनाची गळती झाल्यामुळे नजीकच्या दोन शाळांमधील ३00 विद्यार्थिनींना

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : तुघलकाबाद भागातील कंटनेर डेपोमधील एका कंटेनरमधून रसायनाची गळती झाल्यामुळे नजीकच्या दोन शाळांमधील ३00 विद्यार्थिनींना विषबाधा झाली. बाधित विद्यार्थिनींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.राणी झांशी स्कूल आणि गव्हर्नमेंट गर्ल्स सिनिअर सेकंडरी स्कूल अशी या शाळांची नावे आहेत. रसायनामुळे मुलींना डोळ्यांत जळजळ व्हायला लागली, तसेच श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले. दिल्ली सरकारने घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया यांनी दिली. बात्रा हॉस्पिटलच्या डॉक्टरने सांगितले की, १0 ते १४ वर्षे वयोगटातील मुलींना आमच्याकडे दाखल केले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. दक्षिण दिल्लीचे पोलीस उपायुक्त रोमील बानिया यांनी सांगितले की, कंटेनरमधील हे रसायन चीनमधून आयात करण्यात आले होते. ते हरियाणातील सोनेपतला नेले जात होते. १0७ विद्यार्थिनी मजिठिया रुग्णायात, तर ६२ विद्यार्थिनी बात्रा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कंटेनरमधील रसायन चीनमधून आयात करण्यात आले होते. ते हरियाणातील सोनेपतला नेले जात होते. १0७ विद्यार्थिनी मजिठिया रुग्णायात, तर ६२ विद्यार्थिनी बात्रा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.