शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

दिल्लीत रसायन गळतीची ३00 विद्यार्थिनींना बाधा

By admin | Updated: May 7, 2017 03:40 IST

तुघलकाबाद भागातील कंटनेर डेपोमधील एका कंटेनरमधून रसायनाची गळती झाल्यामुळे नजीकच्या दोन शाळांमधील ३00 विद्यार्थिनींना

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : तुघलकाबाद भागातील कंटनेर डेपोमधील एका कंटेनरमधून रसायनाची गळती झाल्यामुळे नजीकच्या दोन शाळांमधील ३00 विद्यार्थिनींना विषबाधा झाली. बाधित विद्यार्थिनींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.राणी झांशी स्कूल आणि गव्हर्नमेंट गर्ल्स सिनिअर सेकंडरी स्कूल अशी या शाळांची नावे आहेत. रसायनामुळे मुलींना डोळ्यांत जळजळ व्हायला लागली, तसेच श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले. दिल्ली सरकारने घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया यांनी दिली. बात्रा हॉस्पिटलच्या डॉक्टरने सांगितले की, १0 ते १४ वर्षे वयोगटातील मुलींना आमच्याकडे दाखल केले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. दक्षिण दिल्लीचे पोलीस उपायुक्त रोमील बानिया यांनी सांगितले की, कंटेनरमधील हे रसायन चीनमधून आयात करण्यात आले होते. ते हरियाणातील सोनेपतला नेले जात होते. १0७ विद्यार्थिनी मजिठिया रुग्णायात, तर ६२ विद्यार्थिनी बात्रा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कंटेनरमधील रसायन चीनमधून आयात करण्यात आले होते. ते हरियाणातील सोनेपतला नेले जात होते. १0७ विद्यार्थिनी मजिठिया रुग्णायात, तर ६२ विद्यार्थिनी बात्रा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.