शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
7
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
8
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
9
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
10
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
11
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
12
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
13
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
14
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
15
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
16
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
19
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
20
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?

३०० कोटींची रोकड, ३०० किलो सोने गेले कुठे?

By admin | Updated: May 7, 2016 01:48 IST

गुवाहाटातील एका मंदिरातून गायब झालेला कोट्यवधींच्या खजिन्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि आसाम सरकारला नोटीस जारी केली आहे. गुवाहाटीतील दिसापूर विमानतळाजवळील

नवी दिल्ली : गुवाहाटातील एका मंदिरातून गायब झालेला कोट्यवधींच्या खजिन्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि आसाम सरकारला नोटीस जारी केली आहे. गुवाहाटीतील दिसापूर विमानतळाजवळील एका चहाच्या मळ्यातील काली मंदिरातून ३०० कोटींची रोकड, ३०० किलो सोने आणि इतर मौल्यवान चीजवस्तू व २ एके-४७ रायफली गायब होऊन दीड वर्ष उलटले तरी खजिना सापडलेला नाही. या प्रकरणी सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी करणाऱ्या याचिकेची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस जारी केली आहे.लष्करातील माजी अधिकारी मनोज कुमार कौशल यांनी ही याचिका दाखल केली. त्यांनी असा दावा केला की, या मंदिरात ३०० कोटी रुपये, ३०० किलो सोने आणि २ एके-४७ रायफली होत्या. चहामळ्याचे मालक मृदुल भट्टाचार्य अन्य चहामळेवाल्यांकडून उल्फा संघटनेला आर्थिक मदत देण्यासाठी पैसा जमा करायचा. तथापि, २०१२मध्ये भट्टाचार्य आणि त्यांच्या पत्नीची हत्या करण्यात आली. लष्कराच्या हाती हा खजिना पडण्याआधीच १३ लोकांनी काही बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या संगनमताने खजिना ३१ मे २०१४ रोजी लंपास केला, असा आरोप याचिकेत आहे. यासंदर्भात अनेक राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. त्यानंतर गुप्तचर विभागाने चौकशीचे आदेश दिले; परंतु, खजिन्याचा छडा लागलेला नाही. सीबीआय चौकशीसाठी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनाही पत्र लिहून काहीच झाले नाही, असेही कौशल यांनी यात म्हटले आहे.सहा आठवड्यांच्या आत उत्तर देण्याचे आदेशसरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील न्यायपीठाने केंद्र आणि राज्य सरकारला सहा आठवड्यांच्या आत या नोटिशीला उत्तर देण्यास सांगितले आहे. याचिकेत या प्रकरणी काही धक्कादायक माहिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे मागच्या सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल मनिंदर सिंग यांना या प्रकरणात सहकार्य करण्याचे निर्देश दिले होते.