शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
5
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
6
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
7
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
8
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
9
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
10
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
11
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
12
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
13
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
14
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
15
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
16
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

२६/११ चं दु:ख विसरणं अवघड - नरेंद्र मोदी

By admin | Updated: November 26, 2014 14:38 IST

मुंबईवर २६/११ रोजी झालेला हल्ला आमच्यासाठी कधीही न विसरता येण्याजोगी वेदना असल्याचे सांगत दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी सर्वांनी एकत्र लढा देण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सार्क परिषदेदरम्यान व्यक्त केली.

ऑनलाइन लोकमत
काठमांडू, दि. २६ - मुंबईवर २६/११ रोजी झालेला हल्ला आमच्यासाठी कधीही न विसरता येण्याजोगी वेदना असल्याचे सांगत दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी सर्वांनी एकत्र लढा देण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सार्क परिषदेदरम्यान व्यक्त केली. आपण पास-पास व साथ-साथ राहण्याची गरज असल्याचेही ते यावेळी म्हणाले. मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज सहा वर्ष पूर्ण होत असून नेपाळमधील सार्क परिषदेदरम्यान पंतप्रधानांनी दहशतवादाचे उच्चाटन करण्याची व्यक्त केली. 
परस्परांतील मतभेदांमुळे सार्क समुहातील देशांच्या विकासाच्या मार्गात अडथळे निर्माण झाले आहेत,  असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी पायाभूत सुविधांवर काम करण्याची गरज व्यक्त केली.  बँकाक किंवा सिंगापूरला जाणं सोपं आहे, पण सार्क देशांतर्गत प्रवास करणं कठीण आहे असं सांगत रेल्वे, रस्ते या पायाभूत सुविधांसह वीजेच्या देवाण-घेवाणीबाबत सार्क देशांनी संयुक्तरित्या काम केले पाहिजे, असे ते म्हणाले. आपल्या भाषणादरम्यान मोदींनी व्यापार व विकास या महत्वाच्या मुद्यांचा उल्लेख करत विकासासाठी व्यापार हा एकमेव पर्याय असल्याचे स्पष्ट केले. सार्क देशांतील व्यापाराला चालना मिळण्याची गरज असून व्यापारवृद्धीसाठी भारत सार्क देशांना तीन ते पाच वर्षांसाठी बिझनेस व्हिझा देईल तसेच या देशातील तरूणांना रोजगाराची संधी देईल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.