शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

२६/११ हल्ल्याची पुनरावृत्ती शक्य

By admin | Updated: September 22, 2015 22:38 IST

मुंबईत २००८ मध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याला सात वर्षे उलटली असताना लष्कर-ए-तोयबाने भारताच्या अनेक शहरांमध्ये अशा प्रकारच्या हल्ल्यांची पुनरावृत्ती घडविण्याचा डाव

नवी दिल्ली : मुंबईत २००८ मध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याला सात वर्षे उलटली असताना लष्कर-ए-तोयबाने भारताच्या अनेक शहरांमध्ये अशा प्रकारच्या हल्ल्यांची पुनरावृत्ती घडविण्याचा डाव रचला असल्याची गोपनीय माहिती मिळताच गुप्तचर यंत्रणेने अनेक सुरक्षा संस्थांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. विशेषत: ताज्या अलर्टनंतर सागरी सुरक्षा आणखी वाढविण्यात आली आहे.पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि नौदलाने लष्करची नौदल शाखा पुनरुज्जीवित करण्यासाठी सक्रिय मदत देणे सुरू केले आहे. अलीकडेच अटक करण्यात आलेल्या पाकिस्तानी अतिरेक्यांकडून लष्करने कशाप्रकारे हल्ल्यांची योजना आखली त्याची माहिती मिळाली आहे. मोहम्मद नावेद याकूब या पाकिस्तानी अतिरेक्याला अलीकडेच उधमपूर हल्ल्याच्या वेळी अटक करण्यात आली. भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्त मोहिमेत सज्जाद अहमद या आणखी एका पाकिस्तानी अतिरेक्याला आॅगस्टमध्ये अटक केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)