शहरं
Join us  
Trending Stories
1
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
2
थायलंडमध्ये भारतीय पर्यटकांचे लाजिरवाने कृत्य; मौजमजेसाठी बारगर्ल बोलविली आणि तिच्या शरीरावरच घेतला आक्षेप...
3
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
4
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
5
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
6
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
7
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
8
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
9
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
10
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
11
विघ्नहर्ता, प्रवासाचे विघ्न दूर करशील का? गणपती विशेष गाड्या पहिल्या मिनिटालाच फुल्ल
12
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
13
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
14
‘स्लिपिंग प्रिन्स’ला कधीच जाग येणार नाही! सौदीच्या 'झोपलेल्या राजकुमारा'चा प्रवास थांबला
15
कोकाटेंची खुर्ची अजून शाबूत कशी? कृषीमंत्र्यांच्या 'बडबोलेपणा'वर अजितदादांचे मौन का?
16
अनिल अंबानींशी संबंधित ३५ ठिकाणी ईडीचे धाडसत्र; निवासस्थानी मात्र कारवाई नाही
17
स्विगी-झोमॅटो : ‘गिग’ कामगारांना हवी कायद्याची सुरक्षा
18
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
संपादकीय : बीसीसीआयला 'सरकारी' वेसण! ऑलिम्पिकच्या दिशेने मोठे पाऊल
20
७/११ : आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला ‘सुप्रीम’ स्थगिती; आरोपी बाहेरच राहणार! पण.. 

२६/११ हल्ल्याची पुनरावृत्ती शक्य

By admin | Updated: September 22, 2015 22:38 IST

मुंबईत २००८ मध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याला सात वर्षे उलटली असताना लष्कर-ए-तोयबाने भारताच्या अनेक शहरांमध्ये अशा प्रकारच्या हल्ल्यांची पुनरावृत्ती घडविण्याचा डाव

नवी दिल्ली : मुंबईत २००८ मध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याला सात वर्षे उलटली असताना लष्कर-ए-तोयबाने भारताच्या अनेक शहरांमध्ये अशा प्रकारच्या हल्ल्यांची पुनरावृत्ती घडविण्याचा डाव रचला असल्याची गोपनीय माहिती मिळताच गुप्तचर यंत्रणेने अनेक सुरक्षा संस्थांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. विशेषत: ताज्या अलर्टनंतर सागरी सुरक्षा आणखी वाढविण्यात आली आहे.पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि नौदलाने लष्करची नौदल शाखा पुनरुज्जीवित करण्यासाठी सक्रिय मदत देणे सुरू केले आहे. अलीकडेच अटक करण्यात आलेल्या पाकिस्तानी अतिरेक्यांकडून लष्करने कशाप्रकारे हल्ल्यांची योजना आखली त्याची माहिती मिळाली आहे. मोहम्मद नावेद याकूब या पाकिस्तानी अतिरेक्याला अलीकडेच उधमपूर हल्ल्याच्या वेळी अटक करण्यात आली. भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्त मोहिमेत सज्जाद अहमद या आणखी एका पाकिस्तानी अतिरेक्याला आॅगस्टमध्ये अटक केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)