शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

2018 र्पयत 15 कोटी बँक खाती सुरू होणार

By admin | Updated: July 30, 2014 01:34 IST

वित्तीय समायोजन धोरणाच्या अंमलबजावणीकरिता केंद्र सरकारने 15 ऑगस्टचा मुहूर्त निश्चित केला असून दोन टप्प्यांत हा कार्यक्रम राबविणार असल्याचे स्पष्ट करतानाच याची रूपरेखा मंगळवारी स्पष्ट केली.

नवी दिल्ली : वित्तीय समायोजन धोरणाच्या अंमलबजावणीकरिता केंद्र सरकारने 15 ऑगस्टचा मुहूर्त निश्चित केला असून दोन टप्प्यांत हा कार्यक्रम राबविणार असल्याचे स्पष्ट करतानाच याची रूपरेखा मंगळवारी स्पष्ट केली. 
वित्तमंत्रलयाच्या अधिका:यांनी दिलेल्या माहितीनुसार, वित्तीय समायोजनाच्या धोरणातंर्गत 2क्18 र्पयत 15 कोटी कुटुंबांची बँक खाती सुरू करण्याचा कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात आला असून, 15 ऑगस्ट 2क्14 ते 15 ऑगस्ट 2क्15 असा या योजनेचा पहिला टप्पा आहे, तर 15 ऑगस्ट 2क्15 ते 15 ऑगस्ट 2क्18 असा या योजनेचा दुसरा टप्पा आहे. दोन्ही टप्प्यांत एकत्रितपणो 15 कोटी बँक खाती सुरू करण्यात येतील. कालबद्ध कार्यक्रमानुसार त्याची किती व कशी अंमलबजावणी झाली याची माहिती पुढीलवर्षी 15 ऑगस्टला देण्यात येईल.
वित्तीय समायोजनाच्या धोरणांतर्गत, प्रत्येक खातेधारकाला केवळ बँकिंग सुविधाच देण्यात येणार नाहीत, तर त्याने जर खात्याचे व्यवहार काळजीपूर्वक जोपासले तर त्याचे खाते सुरू झाल्यानंतर एक वर्षाच्या कालावधीनंतर संबंधित ग्राहकाला बँक खात्यावर पाच हजार रुपयांचा ओव्हरड्राफ्ट घेण्याची सुविधाही देण्यात येणार आहे. तसेच, बँक खाते सुरू करताना संबंधित ग्राहकाला ‘रुपे’ या भारतीय तंत्रज्ञानावर आधारित डेबिट कार्ड देण्यात येणार असून या माध्यमातून एक लाख रुपयांच्या अपघात विम्याचे कवचही देण्यात येणार आहे. 
याचसोबत, मायक्रो इन्शुरन्स, कृषी विमा तसेच ‘स्वावलंबन’ ही पेन्शन योजना राबविण्याचाही सरकारचा मानस आहे. ही योजना यशस्वीरीत्या पोहोचविण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर एटीएम केंद्रांची उभारणीही करण्यात येणार आहे.
 सध्या ग्रामीण किंवा दुर्गम भागांतील एटीएम मशीनची संख्या ही अवघी 23, 334 इतकी आहे.  या कालबद्ध कार्यक्रमांतर्गत ही संख्या किमान दुपटीने वाढविण्याचे लक्ष्य आहे. या मशीनद्वारे बँकांत होणारे सर्व प्राथमिक व्यवहार पूर्ण होतील, अशा पद्धतीने तंत्रज्ञानाच्या दृष्टीने ही मशीन्स परिपूर्ण ठेवण्याकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे.  (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
च्सरकारने निश्चित केलेल्या या दोन्ही टप्प्यांत प्रामुख्याने लक्ष्य हे ग्रामीण, दुर्गम तसेच डोंगराळ भागात राहणा:या नागरिकांर्पयत पोहोचण्याचे असून, या लोकांर्पयत एकदा बँकिंग व्यवस्था पोहोचली की आपोआपच ते विविध प्रकारच्या कर्जाच्या आणि अन्य गुंतवणुकीच्या योजनांच्या माध्यमातून वित्तीय चक्रामध्ये समाविष्ट होतील.
 
च्वित्तीय समायोजन ही संकल्पना संपुआ सरकारने मांडली होती व या माध्यमातून 2क्12 व 2क्13 या दोन वर्षात 23 हजारांपेक्षा जास्त खेडय़ांमध्ये बँकिंग व्यवस्था पोहोचविण्यात आली होती.