शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

चीनच्या सीमेलगत बांधणार २,०००किमी लांब रस्ता

By admin | Updated: October 16, 2014 08:12 IST

चीनचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी अरुणाचल लगतच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर देशाच्या इतिहासातील सर्वात महागडा रस्ता बांधण्याची भारताची योजना आहे.

इटानगर, चीनचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी अरुणाचल लगतच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर देशाच्या इतिहासातील सर्वात महागडा रस्ता बांधण्याची भारताची योजना आहे. चांगलांग जिल्ह्यातील विजय नगर ते तवांग जिल्ह्यातील मागोथिंगबू हा भाग रस्त्याने जोडला जाईल. या रस्त्यामुळे सीमा भागातून होणा-या मोठ्या प्रमाणातील स्थलांतराला आळा घातला जाईल. या भागातील लोकांचे जगणे सुसह्य करण्यासाठी त्यांना मुलभुत सुविधा पुरवल्या जातील. असे केंद्रीय गृहराज्य मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले.

सीमेलगत २००० किमी. चा रस्ता बांधण्याची योजना असून या भागातील विकासाला गती देण्यासह सुरक्षेसाठी त्याचा लाभ होईल. लाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आसाम वगळता ईशान्येकडील राज्यांतील रस्तेप्रकल्पावर निगराणी ठेवण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. भैरवकुंड हा मार्ग पूर्व सियांग जिल्ह्यातील रकसीनला जोडला गेला असून तो भूतान, आसाम आणि अरुणाचल या तीन प्रदेशांमधील दुवा ठरतो. या मार्गाखेरीज नवा मार्ग बांधण्यात आल्यास अरुणाचलच्या पर्वतीय भागातील लोकांना औद्योगिक काॅरिडर उपलब्ध होईल, असे ते म्हणाले.