शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
3
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
6
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
7
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
8
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
9
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
10
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
11
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
12
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
13
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
14
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
15
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
16
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
17
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
18
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
19
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
20
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा

पक्षांचा प्रचारावर २०० कोटी रुपयांचा खर्च

By admin | Updated: February 6, 2015 02:18 IST

दिल्ली विधानसभा निवडणुकीवर विविध राजकीय पक्षांनी १५० ते २०० कोटी रुपयांची उधळपट्टी केल्याचा अंदाज आहे.

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीवर विविध राजकीय पक्षांनी १५० ते २०० कोटी रुपयांची उधळपट्टी केल्याचा अंदाज आहे. या निवडणुकीवर होत असलेला बहुतांश खर्च राजकीय पक्षांच्या नावावर असून उमेदवारांचा खासगी खर्च कमी असेल, असे असोचॅम या उद्योग मंडळाने म्हटले आहे. नोव्हेंबर २०१३ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी खर्चाचे प्रमाण ३० ते ४० टक्क्यांनी वाढलेले असेल.निवडणुकीचा खर्च वाढण्याचे मुख्य कारण प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून जाहिरातींवर होणाऱ्या खर्चात झालेली वाढ हे आहे. निवडणुकीत मुख्य खर्चाचा भर रॅली, तसेच प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून दिल्या जाणाऱ्या जाहिरातींवर असतो. जाहिरातींवर खर्च एकूण खर्चाच्या ६० टक्क्यांपर्यंत असतो. असोचॅमचे सरचिटणीस डी. एस. रावत यांनी जारी केलेल्या ताज्या आकलनानुसार ही माहिती समोर आली आहे.उमेदवारांच्या खासगी खर्चांची मर्यादा निश्चित आहे. दुसरीकडे राजकीय पक्षांसाठी अशी कोणतीही मर्यादा घालून देण्यात आलेली नाही. अशा त्रुटी दूर करण्याची आवश्यकताही त्यांनी प्रतिपादित केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)तंबूही महागले, खानपानाच्या खर्चातही वाढ...४मुख्य म्हणजे खानपानाचा खर्च वाढला आहे. कार्यकर्त्यांसाठी लावले जाणारे तंबूही महाग झाले. विमानप्रवास महागला. वाहतुकीचा खर्च बस- टॅक्सींवर होणाऱ्या खर्चात भर पडली आहे.