शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडक्या बहि‍णींची दिवाळी गोड होणार! सप्टेंबरचे १५०० रुपये लवकरच मिळणार, तारीख आली समोर
2
"क्या बड़ा तो सबसे दम बड़ा, राग आला की...", गोपीचंद पडळकरांच्या टीकेवर जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं
3
केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपावर दरोडा; कर्मचाऱ्यांना मारहाण केली, लाखो रुपये पळवले
4
अफगाणिस्तानचे मंत्री भारतात येताच काबुल भीषण स्फोटांनी हादरले; हवाई हल्ले केल्याचा दावा
5
जर्मनीपासून एक पाऊल दूर! ट्रम्प यांच्या निकटवर्तीयानंही मान्य केली भारताची ताकद, भागीदारीसाठी हात पुढे
6
२०० वर्षांनी सूर्य-चंद्राचा दुर्मिळ योग: ५ राशींना चौफेर लाभ, सुख-भरपूर पैसा; शुभ-वरदान काळ!
7
आजचे राशीभविष्य- १० ऑक्टोबर २०२५: अचानक धन प्राप्ती होईल, अविवाहितांचे विवाह ठरू शकतील
8
₹१३०० ची गुंतवणूक आणि आयुष्यभर मिळेल पेन्शन? जबरदस्त आहे LIC हा प्लान, आयुष्यभर राहाल टेन्शन फ्री
9
ब्रिटनच्या ९ विद्यापीठांचे कॅम्पस भारतात; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची घोषणा 
10
वीज कामगारांचा एल्गार; खासगीकरणाविरोधात कामगार एकवटला, मेस्मा कायदा लावला तरी ७० टक्के कर्मचारी सहभागी
11
बँका देणार ग्राहकांना झटका; १ नोव्हेंबरपासून ऑनलाइन सेवांसाठी शुल्क वाढवण्याची तयारी सुरू
12
संपादकीय: मुंबईला नवी ‘गती’; गुजरात सीमेवरील जिल्ह्यात चौथी मुंबई...
13
चिराग यांच्यामुळे रालोआ अस्वस्थ; ‘रुसून’ बसल्याने जागावाटप रेंगाळले   
14
अजितदादा हल्ली इतके कसे बदलले? सरकारमधील निर्णय त्यांच्या मनाप्रमाणे होत नाहीत, तरीही...
15
नव्या युद्धासाठी रशियाचं चीनला गुप्त ट्रेनिंग; तैवानवर हल्ला करणार?
16
६७,१९४ जणांचा जीव घेतल्यानंतर अखेर युद्ध थांबले, ट्रम्प योजनेवर पॅलेस्टाइन- इस्रायल झाले तयार
17
आयपीएस अधिकाऱ्याला वरिष्ठांनी छळले, वडिलांचे अंत्यदर्शनही घेऊ दिले नाही
18
राज्यातील रस्ते, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलणार
19
राज्य सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाज अस्वस्थ; आज काढणार मोर्चा
20
अँटिलिया स्फोटकेप्रकरणी एनआयए न्यायालयाने सचिन वाझेचा खटला रद्द करण्याचा अर्ज फेटाळला

20 विद्यार्थ्यांचा रेल्वेखाली चिरडून मृत्यू

By admin | Updated: July 25, 2014 08:55 IST

तेलंगणमधील एका मानवरहित रेल्वेफाटकावर पॅसेंजरची स्कूलबसला धडक बसून २० विद्यार्थी मृत्यूमुखी पडले.

हैदराबाद : तेलंगणच्या मेडक जिल्ह्याच्या मासायिपेट गावात एका मानवरहित रेल्वेफाटकावर नांदेड-सिकंदराबाद पॅसेंजरने गुरुवारी स्कूलबसला धडक दिली. या अपघातात २० विद्यार्थी व स्कूलबसचा चालक असे एकूण २१ जण ठार झाले. जखमी विद्याथ्र्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आह़े
तूपरस्थित एका खासगी शाळेचे ५ ते १५ वर्षे वयोगटातील सुमारे 4० विद्यार्थी स्कूलबसमध्ये होत़े नेहमीचा चालक सुटीवर असल्याने नवा चालक स्कूलबस चालवत होता़ शॉर्टकटच्या नादात त्याने मानवरहित रेल्वेक्रॉसिंगवरून जाण्याचा निर्णय घेतला व या निर्णयानेच घात केला़ अपघातानंतर स्कूलबस सुमारे २०० मीटर फरफटत गेली. तिचा अक्षरश: चेंदामेंदा झाला होता़ सर्वत्र विखुरलेल्या मुलांच्या स्कूलबॅगा, वॉटरबॅगा, जेवणाचे डबे, पुस्तके आणि पालकांचा आक्रोश असे मन हेलावणारे दृश्य या ठिकाणी होत़े या धडकेने रेल्वेचे कोणतेही नुकसान झाले नाही अथवा त्यातील प्रवाशांनाही इजा झाली नाही. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री सदानंद गौडा आणि राज्याचे मुख्यमंत्री क़ेचंद्रशेखर राव यांनी या घटनेवर तीव्र दु:ख व्यक्त केले आह़े (वृत्तसंस्था)
 
गौडा यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख, गंभीर जखमींना प्रत्येकी एक लाख व किरकोळ जखमींना प्रत्येकी 2क् हजार रुपयांची मदत जाहीर केली आह़े 
 
असा झाला अपघात
मासायिपेट व वादियाराम रेल्वे स्थानकांदरम्यान आज गुरुवारी सकाळी ९.१० वाजता हा अपघात झाला़
मासायिपेट मानवरहित रेल्वेक्रॉसिंगवर पार 
करीत असताना नांदेड-सिकंदराबाद पॅसेंजरने या स्कूलबसला धडक दिली़
या धडकेत ८मुले आणि ६ मुली अशी १४ शाळकरी मुले तसेच बसचालक आणि क्लीनर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला; तर २० अन्य मुले जखमी झाली आहेत.