शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

२% गावे नाहीत हागणदारीमुक्त महाराष्ट्रातील १०७६ गावांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 03:56 IST

मोदी सरकारच्या स्वच्छ भारत योजनेबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने प्रशंसोद्गार काढले असले तरी देशातील दोन टक्के म्हणजे १८१३४ हजार गावे अजून हागणदारीमुक्त होणे बाकी आहे.

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या स्वच्छ भारत योजनेबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने प्रशंसोद्गार काढले असले तरी देशातील दोन टक्के म्हणजे १८१३४ हजार गावे अजून हागणदारीमुक्त होणे बाकी आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील १०७६ गावांचा समावेश आहे.हागणदारीमुक्त होणे बाकी असलेल्या गावांमध्ये सर्वाधिक संख्या उत्तर प्रदेशमधील गावांची (७१९८) आहे. मध्य प्रदेशातील २०१६ गावांचाही समावेश आहे. देशातील सर्व गावे हागणदारीमुक्त करण्याचे लक्ष्य सात महिन्यांत पूर्ण करण्यात येईल, असे पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या सूत्रांनी म्हटले आहे. हैदराबाद येथील नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ रुरल डेव्हलपमेंट या संस्थेतील प्राध्यापक एच. आर. सोळंकी यांनी सांगितले की, सरकारने बांधून दिलेल्या शौचालयांचा उपयोग केला जातोय का याची माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे केवळ सरकारी दाव्यांवर विश्वास ठेवता येणार नाही.