शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

२% गावे नाहीत हागणदारीमुक्त महाराष्ट्रातील १०७६ गावांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 03:56 IST

मोदी सरकारच्या स्वच्छ भारत योजनेबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने प्रशंसोद्गार काढले असले तरी देशातील दोन टक्के म्हणजे १८१३४ हजार गावे अजून हागणदारीमुक्त होणे बाकी आहे.

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या स्वच्छ भारत योजनेबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने प्रशंसोद्गार काढले असले तरी देशातील दोन टक्के म्हणजे १८१३४ हजार गावे अजून हागणदारीमुक्त होणे बाकी आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील १०७६ गावांचा समावेश आहे.हागणदारीमुक्त होणे बाकी असलेल्या गावांमध्ये सर्वाधिक संख्या उत्तर प्रदेशमधील गावांची (७१९८) आहे. मध्य प्रदेशातील २०१६ गावांचाही समावेश आहे. देशातील सर्व गावे हागणदारीमुक्त करण्याचे लक्ष्य सात महिन्यांत पूर्ण करण्यात येईल, असे पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या सूत्रांनी म्हटले आहे. हैदराबाद येथील नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ रुरल डेव्हलपमेंट या संस्थेतील प्राध्यापक एच. आर. सोळंकी यांनी सांगितले की, सरकारने बांधून दिलेल्या शौचालयांचा उपयोग केला जातोय का याची माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे केवळ सरकारी दाव्यांवर विश्वास ठेवता येणार नाही.