शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

१९६५ च्या युद्धातील शहिदांना आदरांजली

By admin | Updated: August 29, 2015 00:29 IST

पाकिस्तानसोबत १९६५ मध्ये झालेल्या युद्धाला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आदींनी शहीद

नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत १९६५ मध्ये झालेल्या युद्धाला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आदींनी शहीद जवानांना आदरांजली अर्पण केली.तिन्ही सैन्यदलाचे सर्वोच्च कमांडर असलेल्या राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ‘इंडिया गेट’जवळील अमर जवान ज्योती येथे पुष्पचक्र अर्पण केले. त्यावेळी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, तिन्ही दलांचे प्रमुख उपस्थित होते.या युद्धाच्या ५० व्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली अर्पण करताना मी या शूर जवानांसमोर नतमस्तक होतो आहे. मातृभूमीच्या रक्षणासाठी ते लढले. जवानांचे धैर्य आणि शौर्य प्रेरणादायी असे आहे. प्रत्येक अडचणींवर त्यांनी मात केली. तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या शक्तिशाली नेतृत्वात हे युद्ध लढले गेले. ते देशाच्या शक्तीचे मुख्य स्रोत होते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिष्ट्वटरवर म्हटले. तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री आणि संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वात भारतीय सैन्याने असामान्य शौर्याचा परिचय दिला. त्यामुळेच देशाच्या इतिहासात एक सोनेरी पान लिहिले गेले.