शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
4
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
5
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
6
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
7
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
8
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
9
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
10
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
11
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
12
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
13
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
14
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
15
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
16
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
17
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
18
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
19
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
20
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम

१९६५ च्या युद्धातील शहिदांना आदरांजली

By admin | Updated: August 29, 2015 00:29 IST

पाकिस्तानसोबत १९६५ मध्ये झालेल्या युद्धाला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आदींनी शहीद

नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत १९६५ मध्ये झालेल्या युद्धाला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आदींनी शहीद जवानांना आदरांजली अर्पण केली.तिन्ही सैन्यदलाचे सर्वोच्च कमांडर असलेल्या राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ‘इंडिया गेट’जवळील अमर जवान ज्योती येथे पुष्पचक्र अर्पण केले. त्यावेळी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, तिन्ही दलांचे प्रमुख उपस्थित होते.या युद्धाच्या ५० व्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली अर्पण करताना मी या शूर जवानांसमोर नतमस्तक होतो आहे. मातृभूमीच्या रक्षणासाठी ते लढले. जवानांचे धैर्य आणि शौर्य प्रेरणादायी असे आहे. प्रत्येक अडचणींवर त्यांनी मात केली. तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या शक्तिशाली नेतृत्वात हे युद्ध लढले गेले. ते देशाच्या शक्तीचे मुख्य स्रोत होते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिष्ट्वटरवर म्हटले. तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री आणि संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वात भारतीय सैन्याने असामान्य शौर्याचा परिचय दिला. त्यामुळेच देशाच्या इतिहासात एक सोनेरी पान लिहिले गेले.