शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
4
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
5
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
6
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
7
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
8
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
9
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
10
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
11
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
12
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
13
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
14
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
15
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
16
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
18
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
19
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
20
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी

१८ कीटकनाशकांवर बंदी?

By admin | Updated: January 9, 2017 01:42 IST

मानव आणि अन्य सजीवांवर ज्यांचा घातक परिणाम होऊ शकतो व नेमक्या याच कारणाने जगातील अनेक देशांमध्ये ज्यांच्या वापरावर पूर्ण प्रतिबंध लागू केले गेले आहेत

नवी दिल्ली : मानव आणि अन्य सजीवांवर ज्यांचा घातक परिणाम होऊ शकतो व नेमक्या याच कारणाने जगातील अनेक देशांमध्ये ज्यांच्या वापरावर पूर्ण प्रतिबंध लागू केले गेले आहेत अशा १८ किटकनाशकांवर बंदी लागू करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे.यासाठीच्या प्रस्तावित बंदी आदेशाचा मसुदा सर्व संबंधितांकडून हरकती व सूचना मागविण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाने अलिकडेच प्रसिद्ध केला आहे. त्यासाठी ४५ दिवसांचा वेळ आहे. त्यानंतर हरकती व सूचनांवर विचार करून अंतिम बंदी आदेश पुढील महिन्यात जारी केला जाईल, असे मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले.यासंबंधीच्या अधिसूचनेच्या सहपत्रांमध्ये यापैकी कोणत्या किटकनाशकाने सजीवांवर  कोणते घातक परिणाम होऊ  शकतात, याचा तपशील दिलेला आहे. ज्येष्ठ कृषी वैज्ञानिक अनुपम वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली तीन वर्षांपूर्वी नेमलेल्या समितीच्या शिफारशींनुसार सरकार ही बंदी घालणार आहे. यापैकी काही किटकनाशके मधमाश्या व पक्ष्यांसाठी खूपच विषारी आहेत व त्यांच्या फवारणीने जलसाठेही प्रदूषित होऊन जलचर प्राण्यांवरही हानीकारक परिणाम होतात, असे सरकारने नमूद केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)