शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
2
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
3
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
4
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
5
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
6
राहुल आणि सोनिया गांधींनी केलेला २००० कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न; ईडीचा मोठा आरोप
7
भयंकर! कुत्रा चावल्यामुळे कबड्डीपटूचा तडफडून मृत्यू; अँटी रेबीज इंजेक्शन न घेणं बेतलं जीवावर
8
लग्नाआधीच अनेकदा तुझ्या रूममध्ये का दिसायची रितिका? भज्जीच्या प्रश्नावर रोहित शर्माचं भन्नाट उत्तर
9
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
10
काय वाटले असेल...? एनआयटी टॉपरला ४५ लाखांचे पॅकेज मिळाले अन् अचानक नोकरीवरून काढले...
11
Pitru Paksha 2025: यंदा पितृपक्षावर दोन ग्रहणांचे सावट; श्राद्धविधीत होणार अडचण? 
12
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
13
अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?
14
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत
15
पवार काका-पुतण्यांना दे धक्का; NCP च्या दोन्ही गटातील दिग्गज नेत्यांचा भाजपामध्ये प्रवेश
16
Apoorva Mukhija : "मी सिंगल आहे, मला आता लग्न करायचंय; बॉयफ्रेंड शोधतेय, प्लीज कोणीतरी..."
17
Viral Video : हत्तीचं पिल्लू इवल्याशा बेडकाला घाबरलं; क्यूटनेस व्हिडीओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं!
18
जे कुणाला जमलं नाही ते टीम इंडियानं करून दाखवलं; इंग्लंडच्या मैदानात रचला इतिहास
19
कशापाई तू वारी हट्ट केलास रे बाळा.. आता मी घरी एकटीच जाऊ का; गोविंदासाठी आजीने फोडला हंबरडा
20
Chanakyaniti: चाणक्यनीतीनुसार तरुणपणी केलेल्या 'या' तीन चुका म्हातारपणी भोवतात!

भारतात 18 दशलक्ष लोक गुलामगिरीच्या कचाट्यात

By admin | Updated: May 31, 2016 17:47 IST

सर्वाधिक जास्त लोकसंख्या असलेल्या भारतात अनेक लोक मॉडर्न गुलामगिरीच्या कचाट्यात जगत असल्याचे एका अहवालावरुन सांगण्यात आले आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 31  - सर्वाधिक जास्त लोकसंख्या असलेल्या भारतात अनेक लोक मॉडर्न गुलामगिरीच्या कचाट्यात जगत असल्याचे एका अहवालावरुन सांगण्यात आले आहे. 
मानवी हक्कांसाठी काम करणा-या वॉक फ्री फाउंडेशन या संस्थेकडून जगभरातील 167 देशांमध्ये यासंदर्भात सर्वेक्षण करण्यात आले. यात मजूर म्हणून कराराद्वारे काम करणारे, बळजबरीने भीक मागणारे, सेक्स वर्कर्स आणि  बालकामगार यांच्या समावेश करण्यात आला. त्यानुसार 1.4 टक्के लोकसंख्या असलेल्या भारतात 18 दशलक्ष लोक मॉडर्न गुलामगिरीत वावरत असल्याचे दिसून आले आहे. 
याचबरोबर, या सर्वेक्षणानुसार जगभरात 45.8 दशलक्ष लोक आधुनिक गुलामगिरीच्या दुनिनेत जगत आहेत. त्यात जास्तकरुन भारत, चीन, पाकिस्तान, बांगलादेश आणि उझबेकिस्तान या देशातील लोकांचा समावेश आहे.