शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
3
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
4
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
5
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
6
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
7
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
8
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
9
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
10
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
11
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
12
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
13
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
14
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
15
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
16
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
17
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
18
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
19
परीक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीने केली आत्महत्या; लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात घेतला गळफास
20
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन

भारताच्या पराभवानंतर पाकिस्तानचा जयघोष करणा-या 15 जणांना अटक

By admin | Updated: June 20, 2017 18:49 IST

आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताचा पाकिस्तानकडून पराभव झाला. त्यानंतर काही भारतविरोधी लोकांनी पाकिस्तानचा नारा लगावला.

ऑनलाइन लोकमत
भोपाळ, दि. 20 - आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताचा पाकिस्तानकडून पराभव झाला. त्यानंतर काही भारतविरोधी लोकांनी पाकिस्तानचा नारा लगावला.  तसेच,  फटाक्यांची आतषबाजी केली. याप्रकरणी येथील बुरहानपूरमधून 15 लोकांना पोलिसांनी अटक केली आहे.  
येथील शाहपूर पोलीस स्टेशनचे अधिकारी संजय पाठक यांनी सांगितले की, आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा विजय झाल्यामुळे जल्लोष साजरा केला. तसेच, भारतविरोधी घोषणाबाजी केली. दरम्यान, याप्रकरणी 15 जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम 120 (ब) आणि 124 (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीतील भारत-पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामना झाल्यानंतर मोठ्या संख्येने युवक घराबाहेर पडले आणि रॅली काढत भारतविरोधी घोषणाबाजी देत फटाके फोडले.