शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

भारतीय IT इंडस्ट्री देणार 1.5 लाख लोकांना नोक-या: नासकॉम

By admin | Updated: June 22, 2017 18:00 IST

भारतीय आयटी इंडस्ट्री 2017-18 या आर्थिक वर्षात जवळपास 1.5 लाख गरजूंना नोक-या उपलब्ध करून देणार आहे

ऑनलाइन लोकमतहैदराबाद, दि. 22 - भारतीय आयटी इंडस्ट्री 2017-18 या आर्थिक वर्षात जवळपास 1.5 लाख गरजूंना नोक-या उपलब्ध करून देणार आहे, अशी माहिती नासकॉमनं दिली आहे. यंदाच्या वर्षात भारतीय आयटी क्षेत्रातील निर्यात वाढीचा अंदाज 7 ते 8 टक्क्यांपर्यंत वर्तवण्यात आला आहे. तर देशांतर्गत बाजारात आयटी क्षेत्रात 10-11 टक्के वाढ होईल, असाही एक अंदाज आहे. त्यामुळे आयटी आणि बीपीएम इंडस्ट्रीमध्ये जवळपास 1.3 लाख ते 1.5 लाख रोजगाराची निर्मिती होणार आहे, अशी माहिती नासकॉमचे अध्यक्ष आर. चंद्रशेखर यांनी दिली आहे. मागील आर्थिक वर्षात आयटी क्षेत्रात 1.7 लाख रोजगार उपलब्ध झाले होते. परदेशातल्या प्रमुख बाजारपेठांमधील राजकीय आणि आर्थिक अनिश्चिततेचा आयटी क्षेत्रावर प्रभाव पडत असतो. तसेच आयटी क्षेत्रात होत असलेल्या वारेमाप खर्चामुळेही क्षेत्र ब-याचदा प्रभावित होत असतं. आयटी क्षेत्र भविष्यात नक्कीच सकारात्मक बदल होतील, अशी आशाही नासकॉमनं व्यक्त केली आहे. भारतीय शेअर हे जागतिक आयटी क्षेत्रात केवळ स्थिर नाही, तर वाढतसुद्धा असल्याचं चंद्रशेखर यांनी सांगितलं आहे. भारतीय आयटी इंडस्ट्रीचा बाजार सद्यस्थितीत 154 अब्ज डॉलरच्या आसपास असून, त्यात मागील आर्थिक वर्षात 11 अब्ज डॉलरच्या स्वरूपात महसुलात वाढ नोंदवली गेली आहे, अशी माहिती नासकॉमनं दिली आहे.