शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

देशात दोन वर्षांत पत्रकारांवर हल्ल्यांचे १४२ प्रकार

By admin | Updated: April 12, 2017 00:48 IST

देशातील वेगवेगळ््या भागांत २०१४-२०१५ या वर्षांत पत्रकारांवर हल्ल्याचे १४२ प्रकार घडले, अशी माहिती लोकसभेत मंगळवारी प्रश्नोत्तर तासात देण्यात आली.

नवी दिल्ली : देशातील वेगवेगळ््या भागांत २०१४-२०१५ या वर्षांत पत्रकारांवर हल्ल्याचे १४२ प्रकार घडले, अशी माहिती लोकसभेत मंगळवारी प्रश्नोत्तर तासात देण्यात आली. गृहराज्य मंत्री हंसराज अहिर म्हणाले की,‘‘२०१४ मध्ये पत्रकारांवर ११४ हल्ले झाले व त्यात ३२ जणांना अटक झाली. २०१५ मध्ये हल्ल्याचे २८ प्रकार घडले तर ४१ जणांना अटक झाली. पत्रकारांसह नागरिकांच्या संरक्षणासाठी सध्याचे कायदे पुरेसे आहेत.’’ प्रेस कॉन्सिल आॅफ इंडिया पीडित व्यक्तिंकडून निश्चित स्वरुपाची तक्रार आल्यास तत्काळ कारवाई करते. पत्रकारांसह खासगी व्यक्तिंकडून किंवा व्यक्तिंसाठी संरक्षण मागितले जाते. अशा सगळ््या मागण्यांचा अभ्यास केला जातो. धमकीचे स्वरुप पाहून आवश्यक ती कारवाई केली जाते, असे अहिर म्हणाले. पोलिस आणि सार्वजनिक व्यवस्थेची जबाबदारी राज्यांची असल्यामुळे पत्रकारांना संरक्षण द्यायची जबाबदारी राज्यांचीच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हल्ला झाल्यास पत्रकार किंवा त्याच्या कुटुंबाला राज्य किंवा केंद्र सरकारकडून नुकसान भरपाई द्यायची तरतूद नाही, असेही ते म्हणाले.