शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

भारतात कर्करोगाचे दररोज १३०० बळी

By admin | Updated: May 18, 2015 02:53 IST

कर्करोग हा भारतातील सर्वांत मोठा प्राणघातक रोग ठरला असून, या रोगामुळे दररोज १३०० नागरिकांचा बळी जात असल्याचे स्पष्ट झाले

नवी दिल्ली : कर्करोग हा भारतातील सर्वांत मोठा प्राणघातक रोग ठरला असून, या रोगामुळे दररोज १३०० नागरिकांचा बळी जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्राणघातक रोगात कर्करोगानंतर टीबीचा क्रमांक आहे. राष्ट्रीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या कर्करोग कार्यक्रमाने दिलेल्या माहितीनुसार २०१२ ते २०१४ या दोन वर्षांत कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूत सहापट वाढ झाली आहे. २०१४ साली कर्करोगामुळे देशात जवळपास ५ लाख मृत्यू झाले आहेत असे एका वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले. २०१४ साली कर्करोग झालेल्या २८,२०,१७९ लोकांपैकी ४,९१,५९८ लोक मरण पावले. २०१३ साली २९,३४,३१४ लोकांना कर्करोगाची बाधा झाली, त्यापैकी ४,७८,१८० लोक मरण पावले. २०१२ साली ३०,१६,६२८ लोकांना कर्करोग झाला व त्यातील ४,६५,१६९ लोक मरण पावले. आयुर्मान वाढल्यामुळे उतारवयातील लोकांना येणाऱ्या समस्या, अयोग्य जीवनशैली, अयोग्य आहार, रोग झाल्यानंतर लवकर न कळणे अशा अनेक कारणांमुळे कर्करोग झालेल्या लोकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. २०१३-१४ साली सरकारने कर्करोगावर तज्ज्ञ सल्ला देण्याची सुविधा, तसेच कर्करोगावरील उपचाराचे मार्गदर्शन देण्याची सुविधा सुरू केली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)