शहरं
Join us  
Trending Stories
1
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
2
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
3
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
4
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
5
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
6
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
7
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
8
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
10
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
11
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
12
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
13
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
14
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
15
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
16
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
17
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
18
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
19
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
20
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  

झारखंडमध्ये बस व ट्रकचा भीषण अपघात, १३ ठार

By admin | Updated: August 14, 2015 11:00 IST

झारखंडमध्ये कावडवाल्यांच्या बसला एक ट्रकची धडक बसून झालेल्या भीषण अपघातात १३ जण ठार तर ९ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सहा महिलांचा समावेश आहे.

ऑनलाइन लोकमत
जमशेदपूर, दि. १४ -  झारखंडमध्ये कावडवाल्यांच्या बसला एक ट्रकची धडक बसून झालेल्या भीषण अपघातात १३ जण ठार तर ९ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सहा महिलांचा समावेश आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जमशेदपूरहून रांचीच्या दिशेने जाणा-या बसची एका ट्रकशी भीषण टक्कर झआील, सरायकेला जिल्ह्यात हा अपघात घडला आणि १३ जणांना आपला जीव गमवावा लागला. अपघातातील सर्व मृत नागरिक बिहारमधील सीवान जिल्ह्यातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दरम्यान अपघातातील जखमींवर  नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री रघुवर दास यांनी या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.
झारखंडमध्ये या आठवड्याच्या सुरूवातील एका मंदिरात चेंगराचेंगरी होऊन ११ भाविक ठार झाले होते. देवघर जिल्ह्यातील बेलाबागन येथील वैद्यनाथ मंदिरात श्रावणी सोमवारनिमित्त पहाटे दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती, तायवेळी चेंगराचेंगरी होऊन झालेल्या या दुर्घटनेत सुमारे ५० भाविक जखमी झाले होते.