शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
2
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
3
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
4
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
5
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
6
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
7
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
8
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
9
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
10
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
11
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
12
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
13
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
14
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले
15
शेअर बाजार पुन्हा घसरला, सेन्सेक्स १४७ अंकांनी आपटला; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
16
Online Shopping Tips: ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
17
Post Office Scheme: बँक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
18
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
19
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
20
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी

१२ नक्षलवाद्यांचा झारखंडमधील चकमकीत खात्मा

By admin | Updated: June 10, 2015 00:14 IST

झारखंडच्या पलामू जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) एका भीषण चकमकीत १२ नक्षलवाद्यांचा खात्मा केला.

मेदिनीनगर (झारखंड) : झारखंडच्या पलामू जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) एका भीषण चकमकीत १२ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. मृतांमध्ये नक्षलवाद्यांच्या एका वरिष्ठ कमांडरचाही समावेश आहे.ही चकमक रात्री १२ वाजताच्या दरम्यान रांचीपासून १४० किमी अंतरावरील बकोरिया गावात झाली आणि सर्व मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक मयूर पटेल यांनी दिली. क्षेत्रीय कमांडर आर.के. ऊर्फ अनुराग ऊर्फ डॉक्टर याच्यासह सशस्त्र नक्षल गटाच्या उपक्षेत्रीय समितीचे आणखी दोन सदस्य चकमकीत ठार झाले असल्याचे सीआरपीएफचे महासंचालक प्रकाश मिश्रा यांनी सांगितले. हे फार मोठे यश असल्याचे सांगून ते म्हणाले की,चकमकीनंतर ८ ते १० अत्याधुनिक शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली.नक्षलवादी जिल्ह्यात गेले असल्याची गुप्त सूचना मिळाली होती. त्यानंतर कोब्रा बटालियन आणि जिल्हा पोलीस घटनास्थळी रवाना झाले. सुरक्षा जवानांना बघून नक्षलवादी गाड्यांमधून खाली उतरले आणि अंदाधुंद गोळीबार सुरू केला. जवानांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. नक्षली दोन वाहनांमधून आले होते. एका वाहनातून नक्षल्यांनी पळ काढला.(वृत्तसंस्था)