शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

१०५० भारतीयांना सुखरूप परत आणले

By admin | Updated: April 27, 2015 04:15 IST

नेपाळला या संकटामध्ये मदत करण्यासाठी भारताने आपला मदतीचा हात पुढे केला आहे. परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन

नवी दिल्ली : नेपाळला या संकटामध्ये मदत करण्यासाठी भारताने आपला मदतीचा हात पुढे केला आहे. परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन बचावकार्याची माहिती दिली. भारताने आतापर्यंत १०५० भारतीयांना हवाई मार्गे नेपाळमधून सुखरूप परत आणले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीयांना सोडविण्यासाठी २५ बसचीही सोय केल्याचे सांगून या बस उत्तर प्रदेशातील सुनाऊनी व बिहारमधील राक्साउलपर्यंत येतील, असे त्यांनी सांगितले.सरकारने भूकंपात बळी पडलेल्या बळींच्या नातेवाइकांना देण्यात येणाऱ्या रकमेतही वाढ करण्याचा आज निर्णय घेतला. भूकंपामध्ये मरण पावलेल्या भारतीय व्यक्तींच्या कुटुंबीयांना ६ लाख रुपयांची मदत भारत सरकार देईल, असे स्पष्ट करून जयशंकर पुढे म्हणाले, सध्या सहा सी-१७ विमाने कार्यरत असून, लष्कराची आणखी तेरा विमाने काठमांडूच्या दिशेने रवाना होतील. भारतातील भूकंपाची माहिती देताना गृहसचिव एल.सी. गोयल यांनी भारतामध्ये आतापर्यंत ६२ जणांनी प्राण गमावले असून, २५९ व्यक्ती जखमी झाल्याचे सांगितले.