शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

१०१ नद्यांचे जलमार्गात रूपांतर

By admin | Updated: July 5, 2015 22:55 IST

जलवाहतुकीला चालना देण्यास उत्सुक असलेले रालोआ सरकार संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात देशभरातील १०१ नद्यांचे जलमार्गात रूपांतर करण्याबाबतचे विधेयक सादर करणार आहे.

नवी दिल्ली : जलवाहतुकीला चालना देण्यास उत्सुक असलेले रालोआ सरकार संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात देशभरातील १०१ नद्यांचे जलमार्गात रूपांतर करण्याबाबतचे विधेयक सादर करणार आहे. भूपृष्ठ वाहतूक, महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली.नद्यांचे जलमार्गात रूपांतर केल्यामुळे आर्थिक विकासाला गती मिळेल. कारण हे मालवाहतुकीचे सर्वात स्वस्त साधन आहे. त्यामुळे सरकारने १०१ नद्यांना जलमार्गात रूपांतरित करण्याचे लक्ष्य ठेवले आहे, असे नमूद करून गडकरी म्हणाले, संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात या संदर्भातील विधेयक आणण्यात येईल. जलमार्गांना चालना देण्याला आपल्या मंत्रालयाने प्राधान्य दिलेले आहे. त्यामुळे रस्ता व रेल्वे नेटवर्कवरील बोजा कमी होईल; सोबतच एक स्वस्त आणि पर्यावरण अनुकूल असे वाहतुकीचे माध्यमही मिळेल. वाहतुकीचे स्वस्त साधन असलेल्या जलमार्गाचा भारतात अद्याप वापर करण्यात आलेला नाही. तथापि, चीनच्या मालवाहतुकीत जलमार्गाचा ४७ टक्के आणि युरोपच्या मालवाहतुुकीत जलमार्गाचा ४० टक्के वाटा आहे. जपान आणि कोरिया तर जलमार्गावरच निर्भर आहेत. (वृत्तसंस्था) प्रकल्प पीपीपी आधारावर पूर्ण करणारसरकारने आतापर्यंत केवळ पाच नद्यांना जलमार्गाच्या रूपात घोषित केले आहे, तर ५५ नद्यांसाठी सल्लागारांची निवड करण्यात आली आहे. आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतर विस्तृत प्रकल्प अहवाल तयार केला जाईल. हे प्रकल्प पीपीपी आधारावर पूर्ण केले जातील. भारतात मात्र केवळ ३.३ टक्के जलवाहतूक केली जाते, याकडे गडकरी यांनी लक्ष वेधले.