शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
2
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
3
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
4
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
5
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
6
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
7
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
8
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
9
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
10
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
11
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
12
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
13
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानकडून काही तासांतच युद्धविरामाचं उल्लंघन, जम्मू, श्रीनगरमध्ये ड्रोनहल्ले
14
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
15
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
16
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
17
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
18
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
19
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
20
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला

जातिभेदाला कंटाळलेल्या हरयाणातल्या १०० दलित कुटुंबांनी स्वीकारला इस्लाम

By admin | Updated: August 10, 2015 15:11 IST

उच्च जातीच्या गावक-यांकडून होणा-या छळाला कंटाळून हरयाणातल्या हिस्सारमधल्या सुमारे १०० दलित कुटुंबांनी इस्लामचा स्वीकार केल्याचे वृत्त आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १० - उच्च जातीच्या गावक-यांकडून होणा-या छळाला कंटाळून हरयाणातल्या हिस्सारमधल्या सुमारे १०० दलित कुटुंबांनी इस्लामचा स्वीकार केल्याचे वृत्त आहे. गेली तीन वर्षे धरणे, निदर्शने, मुख्यमंत्र्यांना निवेदने आदी मार्ग स्वीकारल्यावर आता मुस्लीम समाज तरी आपल्या सहाय्याला धावून येईल अशी अपेक्षा बाळगत या कुटुंबांनी शनिवारी जंतर मंतर येथे इस्लाम स्लीकारल्याचे सांगितले.
आमच्या गावातील जाट हे वरच्या जातीचे लोक आम्हाला कस्पटासमान लेखतात. त्यामुळे अशा धर्मात राहण्याची गरज असा प्रश्न यापैकी एकाने केला. जिल्हा प्रशासनही आमच्या तक्रारींची दखल घेत नसल्याचंही त्याने सांगितले. 
हिस्सारमधल्या भगाना येथील हे गावकरी असून त्यांनी भगाना कांड संघर्ष समिती स्थापन केली आणि तीन वर्षांपासून लढा दिला. राज्य सरकारनं कबूल केलेली जमीन द्यावी, उच्च जातीच्या लोकांनी त्रास देऊ नये, सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना अटक व्हावी, तसेच दलितांविरोधात जाटांनी केलेल्या अत्याचारांना उजेचात आणावं व न्याय द्यावा . या त्यांच्या मागण्या होत्या.
मात्र, तीन वर्षांच्या प्रयत्नांनतर अपयश पदरी आल्यानंतर इस्लाम स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. दिल्लीतल्या कुतुब मिनार मशिदीतल्या मौलाना अब्दुल हनिफ यांनी धर्मांतराची प्रक्रिया केल्याचेही संघर्ष समितीचे अध्यक्ष विरेंद्र बगोरीया यांनी सांगितले. 
भूपिंदरसिंग हुडा यांच्या काँग्रेस सरकारकडून आम्हाला कुठलीही आशा नव्हती परंतु मनोहरलाल खट्टर यांच्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारनंदेखील साफ निराशा केल्याची खंत बगोरीया यांनी व्यक्त केली.