शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

रवींद्रनाथ टागोरांची 10 वैशिष्ट्ये, त्यांच्या 155 व्या जयंतीनिमित्त

By admin | Updated: May 7, 2016 11:58 IST

आज रवींद्रनाथ टागोरांची 155वी जयंती. यानिमित्त टागोरांच्या 10 वैशिष्ट्यांचं स्मरण करून त्यांना अभिवादन करूया.

- 7 मे 1961 रोजी कोलकाता येथे जन्मलेल्या रवींद्रनाथ टागोरांना 1913मध्ये साहित्याचं नोबेल मिळालं. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय.
- दोन देशांची राष्ट्रगीतं लिहिणारे तेच एकमेव. भारताचं जन गण मन व बांग्लादेशचं आमार सोनार बांगला, त्यांच्याच लेखणीतून उतरलं.
- सुटीमध्ये रवीद्रनाथ टागोरांना हिमालयात जायला आवडायचं.
- आठव्या वर्षापासून कविता करण्याचा रवींद्रनाथांना छंद लागला. वयाच्या 16व्या वर्षी त्यांचा भानूसिंह हा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला.
- 13 भावंडांमध्ये सगळ्यात लहान असलेल्या रवींग्रनाथांना शाळेत जाण्याचा प्रचंड कंटाळा होता. त्यांचं सगळं शिक्षण वडीलबंधू हेमेंद्रनाथ यांनी घरातच केलं.
- रवींद्रनाथ टागोरांना ब्रिटिश सरकारनं नाईटहूड हा किताब दिला होता, परंतु ब्रिटिशांच्या भारतातल्या धोरणांचा निषेध म्हणून त्यांनी तो परत केला.
- टागोरांना फिरण्याची प्रचंड आवड होती, त्यातून त्यांनी समाज, राजकारण अशा विविध अंगांचा अभ्यास केला.
- वयाच्या साठाव्या वर्षी टागोरांनी चित्रकलेस आरंभ केला आणि नंतर त्यातही प्रावीण्य मिळवलं. त्याच्या कलाकृतींची अनेक प्रदर्शने झाली.
- मोहनदास करमचंद गांधींना महात्मा ही उपाधी रवींद्रनाथ टागोरांनी दिली.
- टागोर आणि अल्बर्ट आइनस्टाइन यांना एकमेकांबद्दल अपार आदर होता, आणि त्यांच्यामधलं संभाषण प्रसिद्ध झाल्यावर खूप गाजलं होतं.