शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

रवींद्रनाथ टागोरांची 10 वैशिष्ट्ये, त्यांच्या 155 व्या जयंतीनिमित्त

By admin | Updated: May 7, 2016 11:58 IST

आज रवींद्रनाथ टागोरांची 155वी जयंती. यानिमित्त टागोरांच्या 10 वैशिष्ट्यांचं स्मरण करून त्यांना अभिवादन करूया.

- 7 मे 1961 रोजी कोलकाता येथे जन्मलेल्या रवींद्रनाथ टागोरांना 1913मध्ये साहित्याचं नोबेल मिळालं. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय.
- दोन देशांची राष्ट्रगीतं लिहिणारे तेच एकमेव. भारताचं जन गण मन व बांग्लादेशचं आमार सोनार बांगला, त्यांच्याच लेखणीतून उतरलं.
- सुटीमध्ये रवीद्रनाथ टागोरांना हिमालयात जायला आवडायचं.
- आठव्या वर्षापासून कविता करण्याचा रवींद्रनाथांना छंद लागला. वयाच्या 16व्या वर्षी त्यांचा भानूसिंह हा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला.
- 13 भावंडांमध्ये सगळ्यात लहान असलेल्या रवींग्रनाथांना शाळेत जाण्याचा प्रचंड कंटाळा होता. त्यांचं सगळं शिक्षण वडीलबंधू हेमेंद्रनाथ यांनी घरातच केलं.
- रवींद्रनाथ टागोरांना ब्रिटिश सरकारनं नाईटहूड हा किताब दिला होता, परंतु ब्रिटिशांच्या भारतातल्या धोरणांचा निषेध म्हणून त्यांनी तो परत केला.
- टागोरांना फिरण्याची प्रचंड आवड होती, त्यातून त्यांनी समाज, राजकारण अशा विविध अंगांचा अभ्यास केला.
- वयाच्या साठाव्या वर्षी टागोरांनी चित्रकलेस आरंभ केला आणि नंतर त्यातही प्रावीण्य मिळवलं. त्याच्या कलाकृतींची अनेक प्रदर्शने झाली.
- मोहनदास करमचंद गांधींना महात्मा ही उपाधी रवींद्रनाथ टागोरांनी दिली.
- टागोर आणि अल्बर्ट आइनस्टाइन यांना एकमेकांबद्दल अपार आदर होता, आणि त्यांच्यामधलं संभाषण प्रसिद्ध झाल्यावर खूप गाजलं होतं.