शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
3
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
4
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
5
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
6
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
7
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
8
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
9
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
10
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
11
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
12
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
13
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
14
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
15
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
16
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
18
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
19
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
20
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!

सैन्य भरतीसाठी गुजरात, दीव-दमण येथील तरुण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 01:19 IST

लष्कराच्या ६३ जागांच्या भरतीसाठी गेल्या तीन दिवसांपासून देवळाली येथे भरती प्रक्रि या सुरू आहे. शुक्रवारी (दि.१) सैनिक पदाच्या भरतीप्रक्रियेसाठी पाचशे ते सहाशे तरु ण दाखल झाले होते.

देवळाली कॅम्प : लष्कराच्या ६३ जागांच्या भरतीसाठी गेल्या तीन दिवसांपासून देवळाली येथे भरती प्रक्रि या सुरू आहे. शुक्रवारी (दि.१) सैनिक पदाच्या भरतीप्रक्रियेसाठी पाचशे ते सहाशे तरु ण दाखल झाले होते.येथील आनंद रोड मैदानावर शुक्रवारी सकाळी गुजरात, दादरा-नगरहवेली व दिव-दमण या भागातील तरु णांची भरती प्रक्रि या राबविण्यात आली; मात्र त्यास पाहिजे त्या प्रमाणात प्रतिसाद न लाभल्याने केवळ ५०० तरु ण दाखल झाले. त्यांच्यापैकी काहींना कागदपत्रे अपूर्ण असल्याने माघारी यावे लागले. टीएच्या मैदानापर्यंत केवळ ३१० तरु ण दाखल झाले. त्यानंतर या प्रक्रि येत प्रत्येक ठिकाणी बाद होणाऱ्या उमेदवारांच्या हाताला लाल रंग लावून बाहेर काढण्यात येत होते. शनिवारी (दि.२) आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यातील तरुणांकरिता भरतीप्रक्रि या होणार आहे.यावेळी देवळालीतील गुरुद्वाराच्या वतीने शम्मी आनंद, प्रकाश लखवानी व झुलेलाल मंदिर ट्रस्टच्या वतीने अमित रोहेरा, सिंधी पंचायतीच्या वतीने रतन चावला, मन्नू माखिजा आदींनी युवकांच्या चहा, नाश्त्यासह जेवणाची सोय करण्यात आली होती. भरती दरम्यान लष्करी पोलीस व देवळाली कॅम्प पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला असून, कॅन्टोन्मेंटच्या  आरोग्य विभागामार्फत दररोज रस्ते व मैदानाची सफाई केली जात आहे.  लष्कराच्या भरतीसाठी गुरुवारी राजस्थान येथून पाच हजार युवकांनी सहभाग नोंदविला.  पहाटे ५ वाजेच्या सुमारास भरतीप्रक्रि येला सुरु वात झाली. कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. भरती मैदानाकडे  ५० ते १०० गटाने तरुणांना टप्प्याटप्प्याने सोडण्यात आले.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानGujaratगुजरातNashikनाशिक