शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

येवला : तालुक्यातील शेतकरी अडचणीत‘प्रहार’चे विमा कंपनी अधिकाऱ्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 21:51 IST

येवला : तालुक्यातील पीकविमा नुकसानीस पात्र ठरलेल्या शेतकºयांना विमा कंपनीकडून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली असून, या मागणीचे निवेदन विमा कंपनीच्या संबंधित अधिकाºयाला देण्यात आले आहे. कार्यवाही न झाल्यास विमा कंपनी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

ठळक मुद्देविमा कंपनीच्या दुर्लक्षपणामुळे शेतकरी विम्याच्या लाभापासून वंचित राहिले आहेत.

येवला : तालुक्यातील पीकविमा नुकसानीस पात्र ठरलेल्या शेतकºयांना विमा कंपनीकडून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली असून, या मागणीचे निवेदन विमा कंपनीच्या संबंधित अधिकाºयाला देण्यात आले आहे. कार्यवाही न झाल्यास विमा कंपनी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.येवला तालुक्यासह संपूर्ण जिल्हाभरात सन २०१७ - १८ सालातील पीकविम्याचे दावे मंजूर होऊनही विमा कंपनीच्या दुर्लक्षपणामुळे शेतकरी विम्याच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. सध्या पेरणीचा हंगाम सुरू असून, शेतकºयांना भांडवलाची अत्यंत गरज आहे; मात्र विमा कंपनीने अद्यापही नुकसानभरपाई न दिल्याने तालुक्यातील शेतकरी अडचणीत आला आहे.कंपनीकडून शेतकºयांना त्यांच्या हक्काचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रहार शेतकरी संघटनेने आंदोलनाचे हत्यार उपासले आहे.याप्रसंगी प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन, उपाध्यक्ष वसंतराव झांबरे, तालुका सरचिटणीस रामभाऊ नाईकवाडे, किरण चरमळ, सागर गायकवाड, योगेश चव्हाणके, भागवत भड, बाळासाहेब बोराडे, नारायण घोटेकर, संदीप कोकाटे, ज्ञानेश्वर वाघ, किरण गायकवाड, मारु ती मापारी, रवि कदम आदींसह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.भरपाई देण्यास टाळाटाळयेवला तालुक्यात हजारो शेतकरी दरवर्षी न चुकता पीकविम्याचा हप्ता संबंधित कंपनीकडे अदा करतात. मात्र, आजपर्यंत एकाही शेतकºयाला नुकसानभरपाई मिळाल्याचे ऐकिवात नाही. गतवर्षी पडलेल्या भयानक दुष्काळाने शेतकरी होरपळलेला असताना विमा कंपनीने या शेतकºयांना आधार देण्याची गरज असताना संबंधित विमा कंपनी मात्र आर्थिक भरपाई देण्यास टाळाटाळ करीत आहे.