शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

यंदा मान्सून जूनअखेर होणार सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 00:42 IST

नाशिक : सूर्यावरील सौर धुमारे व चुंबकीय वादळांमुळे त्याचा परिणाम भारतीय मान्सूनवर होत असून, कमी सौर डागांमुळे दुष्काळी स्थिती ओढवली आहे. यंदा मान्सून उशिरा म्हणजे जूनअखेर सक्रिय होण्याची शक्यता हवामानतज्ज्ञ किरणकुमार जोहरे यांनी वर्तविली आहे.

ठळक मुद्दे हवामान तज्ज्ञांची माहिती : कमी सौर डागांमुळे दुष्काळ

नाशिक : सूर्यावरील सौर धुमारे व चुंबकीय वादळांमुळे त्याचा परिणाम भारतीय मान्सूनवर होत असून, कमी सौर डागांमुळे दुष्काळी स्थिती ओढवली आहे. यंदा मान्सून उशिरा म्हणजे जूनअखेर सक्रिय होण्याची शक्यता हवामानतज्ज्ञ किरणकुमार जोहरे यांनी वर्तविली आहे.महाराष्टÑात दुष्काळाचा दाह अधिक तीव्र होताना दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर हवामानाचे अभ्यासक किरणकुमार जोहरे यांनी म्हटले आहे, २०१८ या वर्षाप्रमाणेच २०१९ आणि २०२० या वर्षात कमी सौर धुमारे व कमी चुंबकीय वादळे होण्याची माहिती उपलब्ध होत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम पुढील दोन वर्षे मान्सूनवर होण्याची शक्यता आहे. सूर्याकडून आलेली ऊर्जा केवळ उष्णतेच्या स्वरूपातच नव्हे तर विद्युतचुंबकीय क्षेत्रातदेखील बदल घडवून आणते. जितके सौर डाग जास्त, तितकी सौर वादळे जास्त. परिणामी, सूर्याकडून पृथ्वीकडे येणारी ऊर्जा जास्त आहे. बेल्जियमच्या सोलार इन्फ्ल्युअन्सेस डाटा अ‍ॅनालिसिस सेंटर (सीआयडीसी) या संस्थेच्या डाटाचे विश्लेषण करताना अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.यामुळे कमी सौर वादळाचे धुमारे (फ्लेम) निघाल्याची माहिती मिळते. नजीकच्या काळात हे कमी सौर धुमारे व कमी चुंबकीय वादळे होण्याची शक्यताही जोहरे यांनी वर्तविली आहे. सौर वादळांचा विचार केला तर भारतीय नैऋत्य हा मान्सून हाकमजोर होण्याची दाट शक्यता दिसून येते. कारण भारतीय भूभाग व या भूभागाजवळील सागराच्या पृष्ठभागाचे तापमान यातील आवश्यक फरक कमी झाल्याने मान्सून उशिरा आणि कमजोर होऊ शकेल, असेही जोहरे यांनी म्हटले आहे.पाणीकपातीचा निर्णय आवश्यकयंदा पुन्हा एकदा कडक दुष्काळ पडण्याची शक्यता आहे. हिमालयात यंदा झालेली जास्त बर्फवृष्टी हादेखील दुष्काळाचा स्पष्ट इशारा आहे. त्यामुळे आतापासूनच पाणी कपातीचा निर्णय घेणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास ती गंभीर चूक होऊ शकते. शासनाने त्यासाठी योग्य ते धोरण राबवून लोकहिताचे निर्णय घेतले पाहिजेत. मध्य भारतातही दुष्काळाची स्थिती तीव्र होऊ शकते, असेही जोहरे यांनी म्हटले आहे.

हवामान तज्ज्ञांची माहिती : कमी सौर डागांमुळे दुष्काळयंदा मान्सून जूनअखेर होणार सक्रियनाशिक : सूर्यावरील सौर धुमारे व चुंबकीय वादळांमुळे त्याचा परिणाम भारतीय मान्सूनवर होत असून, कमी सौर डागांमुळे दुष्काळी स्थिती ओढवली आहे. यंदा मान्सून उशिरा म्हणजे जूनअखेर सक्रिय होण्याची शक्यता हवामानतज्ज्ञ किरणकुमार जोहरे यांनी वर्तविली आहे.महाराष्टÑात दुष्काळाचा दाह अधिक तीव्र होताना दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर हवामानाचे अभ्यासक किरणकुमार जोहरे यांनी म्हटले आहे, २०१८ या वर्षाप्रमाणेच २०१९ आणि २०२० या वर्षात कमी सौर धुमारे व कमी चुंबकीय वादळे होण्याची माहिती उपलब्ध होत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम पुढील दोन वर्षे मान्सूनवर होण्याची शक्यता आहे. सूर्याकडून आलेली ऊर्जा केवळ उष्णतेच्या स्वरूपातच नव्हे तर विद्युतचुंबकीय क्षेत्रातदेखील बदल घडवून आणते. जितके सौर डाग जास्त, तितकी सौर वादळे जास्त. परिणामी, सूर्याकडून पृथ्वीकडे येणारी ऊर्जा जास्त आहे. बेल्जियमच्या सोलार इन्फ्ल्युअन्सेस डाटा अ‍ॅनालिसिस सेंटर (सीआयडीसी) या संस्थेच्या डाटाचे विश्लेषण करताना अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.यामुळे कमी सौर वादळाचे धुमारे (फ्लेम) निघाल्याची माहिती मिळते. नजीकच्या काळात हे कमी सौर धुमारे व कमी चुंबकीय वादळे होण्याची शक्यताही जोहरे यांनी वर्तविली आहे. सौर वादळांचा विचार केला तर भारतीय नैऋत्य हा मान्सून हाकमजोर होण्याची दाट शक्यता दिसून येते. कारण भारतीय भूभाग व या भूभागाजवळील सागराच्या पृष्ठभागाचे तापमान यातील आवश्यक फरक कमी झाल्याने मान्सून उशिरा आणि कमजोर होऊ शकेल, असेही जोहरे यांनी म्हटले आहे.पाणीकपातीचा निर्णय आवश्यकयंदा पुन्हा एकदा कडक दुष्काळ पडण्याची शक्यता आहे. हिमालयात यंदा झालेली जास्त बर्फवृष्टी हादेखील दुष्काळाचा स्पष्ट इशारा आहे. त्यामुळे आतापासूनच पाणी कपातीचा निर्णय घेणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास ती गंभीर चूक होऊ शकते. शासनाने त्यासाठी योग्य ते धोरण राबवून लोकहिताचे निर्णय घेतले पाहिजेत. मध्य भारतातही दुष्काळाची स्थिती तीव्र होऊ शकते, असेही जोहरे यांनी म्हटले आहे.