शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
4
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
5
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
6
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
7
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
8
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
9
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
10
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
11
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
12
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
13
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
14
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
15
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
16
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
17
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
18
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
19
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
20
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!

अन्न सुरक्षा योजनेसाठीच्या लढ्याला यश

By admin | Updated: September 20, 2015 22:42 IST

अन्न सुरक्षा योजनेसाठीच्या लढ्याला यश

न्यायडोगंरी : नांदगाव तालुक्यातील पुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे अन्न सुरक्षा योजनेपासून अनेक लाभार्थी वंचित ठेवण्यात आल्याने याबाबत सतत दोन वर्षांपासून पाठपुरावा करून पुकारलेल्या लढ्यास अखेर यश प्राप्त झाले आहे. नवीन २२८४ लाभार्थ्यांचा समावेश या योजनेअंतर्गत करण्यात आल्याने न्यायडोंगरीकरांनी समाधान व्यक्त केले आहे. अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ लोकसंख्येच्या ७६:३२ टक्के लाभार्थी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतात. सन २०११ च्या गावच्या लोकसंख्येनुसार न्यायडोंगरी गावाची लोकसंख्या ९०९० असताना वरील टक्केवारीनुसार ७०१३ लाभार्थी लाभ घेण्यास पात्र असताना नांदगावच्या पुरवठा विभागाकडून मात्र फक्तचार हजार सातशे एकोणतीस लाभार्थ्यांनाच लाभ देण्यात येत होता. याविरुद्ध गेल्या दोन वर्षांपासून सतत पंचायत समिती सदस्य शशिकांत मोरे यांनी पाठपुरावा केला आहे. नांदगाव पुरवठा विभाग मात्र वेळकाढूपणा करीत असल्याने अखेर मोरे यांनी सदरची तफावत सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांच्या लक्षात आणून दिली. त्यांनी तातडीने दखल घेत नांदगाव पुरवठा विभागाची चांगलीच कानउघडणी केली. नांदगावच्या तहसीलदार पु. न. दंडिले यांनी शशिकांत मोरे यांना व पुरवठा विभागाचे अधिकारी विजय थोरात, स्वस्त धान्य दुकान गोकुळ राठोड, गणेश पाटील यांना समोरासमोर बोलवून संपूर्ण प्रकरणाची शहानिशा केली. त्या २२८४ लाभार्थी लाभापासून वंचित असल्याची बाब उघड होताच पुरवठा खोतेचे पत्र क्रमांक २९८/२०१५ नुसार अगोदर पात्र ठरविण्यात आले़(वार्ताहर)