शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
2
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
7
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
8
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
9
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
10
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
11
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
12
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
13
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
14
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
15
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
16
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
17
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
18
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
19
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 

गोंधळी समाजाबाबत चुकीचा अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:12 IST

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या ४९ क्रमांकाच्या अहवालानुसार मागविण्यात आलेल्या हरकती व सूचना सादर करण्याच्या सोबतच गोंधळी समाजाच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनाच्या माध्यमातून गोंधळी समाजाने अहवालावरील सूचना व हरकतींसोबतच समाजाच्या विविध मागण्याही प्रशासनासमोर मांडल्या असून, शासनाने गोंधळी समाजाच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करण्याची मागणी केली आहे.

नाशिक : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या ४९ क्रमांकाच्या अहवालानुसार मागविण्यात आलेल्या हरकती व सूचना सादर करण्याच्या सोबतच गोंधळी समाजाच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनाच्या माध्यमातून गोंधळी समाजाने अहवालावरील सूचना व हरकतींसोबतच समाजाच्या विविध मागण्याही प्रशासनासमोर मांडल्या असून, शासनाने गोंधळी समाजाच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करण्याची मागणी केली आहे.  गोंधळी समाजाने जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून मागासवर्ग आयोगाचे गोंधळी जमातीबाबतचे मत पूर्वग्रहदूषित असल्याचा आरोप केला असून, आयोगाने गोंधळी जमातीचा पूर्ण अभ्यास केला नसल्याची हरकतही नोंदवली आहे. आयोगाच्या ४९ क्रमांकाच्या अहवालानुसार निर्णय झाल्यास गोंधळी जमातीतील वासुदेव, जोशी, डबरी, भराडी, नंदीवाले, चित्रकथी, यांच्यासोबतच्या संबंधावर विपरित परिणाम होईल. तसेच गोंधळी समाज भूमिहीन भिक्षुक जमात असून, कलावंत जमात नाही. त्याचप्रमाणे गोंधळी पुरोहितही नसून राज्यभरात कोणत्याही मंदिरात गोंधळी पुरोहित नसल्याचा दावाही नाशिक जिल्हा रेणुका गोंधळी समाज संस्थेतर्फे करण्यात आला असून, यांसह समाजाच्या विविध मागण्यांसाठी संस्थेतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्या माध्यमातून जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले.  यावेळी रेणुका गोंधळी समाज संस्थेचे पदाधिकारी व सदस्यांसह गोंधळी समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.