शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

गोंधळी समाजाबाबत चुकीचा अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:12 IST

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या ४९ क्रमांकाच्या अहवालानुसार मागविण्यात आलेल्या हरकती व सूचना सादर करण्याच्या सोबतच गोंधळी समाजाच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनाच्या माध्यमातून गोंधळी समाजाने अहवालावरील सूचना व हरकतींसोबतच समाजाच्या विविध मागण्याही प्रशासनासमोर मांडल्या असून, शासनाने गोंधळी समाजाच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करण्याची मागणी केली आहे.

नाशिक : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या ४९ क्रमांकाच्या अहवालानुसार मागविण्यात आलेल्या हरकती व सूचना सादर करण्याच्या सोबतच गोंधळी समाजाच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनाच्या माध्यमातून गोंधळी समाजाने अहवालावरील सूचना व हरकतींसोबतच समाजाच्या विविध मागण्याही प्रशासनासमोर मांडल्या असून, शासनाने गोंधळी समाजाच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करण्याची मागणी केली आहे.  गोंधळी समाजाने जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून मागासवर्ग आयोगाचे गोंधळी जमातीबाबतचे मत पूर्वग्रहदूषित असल्याचा आरोप केला असून, आयोगाने गोंधळी जमातीचा पूर्ण अभ्यास केला नसल्याची हरकतही नोंदवली आहे. आयोगाच्या ४९ क्रमांकाच्या अहवालानुसार निर्णय झाल्यास गोंधळी जमातीतील वासुदेव, जोशी, डबरी, भराडी, नंदीवाले, चित्रकथी, यांच्यासोबतच्या संबंधावर विपरित परिणाम होईल. तसेच गोंधळी समाज भूमिहीन भिक्षुक जमात असून, कलावंत जमात नाही. त्याचप्रमाणे गोंधळी पुरोहितही नसून राज्यभरात कोणत्याही मंदिरात गोंधळी पुरोहित नसल्याचा दावाही नाशिक जिल्हा रेणुका गोंधळी समाज संस्थेतर्फे करण्यात आला असून, यांसह समाजाच्या विविध मागण्यांसाठी संस्थेतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्या माध्यमातून जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले.  यावेळी रेणुका गोंधळी समाज संस्थेचे पदाधिकारी व सदस्यांसह गोंधळी समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.