शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
3
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
4
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
5
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
6
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
7
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
8
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
9
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
10
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
11
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
12
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
13
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
14
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
15
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
16
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
17
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
18
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
19
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
20
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला

गोंधळी समाजाबाबत चुकीचा अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:12 IST

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या ४९ क्रमांकाच्या अहवालानुसार मागविण्यात आलेल्या हरकती व सूचना सादर करण्याच्या सोबतच गोंधळी समाजाच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनाच्या माध्यमातून गोंधळी समाजाने अहवालावरील सूचना व हरकतींसोबतच समाजाच्या विविध मागण्याही प्रशासनासमोर मांडल्या असून, शासनाने गोंधळी समाजाच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करण्याची मागणी केली आहे.

नाशिक : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या ४९ क्रमांकाच्या अहवालानुसार मागविण्यात आलेल्या हरकती व सूचना सादर करण्याच्या सोबतच गोंधळी समाजाच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनाच्या माध्यमातून गोंधळी समाजाने अहवालावरील सूचना व हरकतींसोबतच समाजाच्या विविध मागण्याही प्रशासनासमोर मांडल्या असून, शासनाने गोंधळी समाजाच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करण्याची मागणी केली आहे.  गोंधळी समाजाने जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून मागासवर्ग आयोगाचे गोंधळी जमातीबाबतचे मत पूर्वग्रहदूषित असल्याचा आरोप केला असून, आयोगाने गोंधळी जमातीचा पूर्ण अभ्यास केला नसल्याची हरकतही नोंदवली आहे. आयोगाच्या ४९ क्रमांकाच्या अहवालानुसार निर्णय झाल्यास गोंधळी जमातीतील वासुदेव, जोशी, डबरी, भराडी, नंदीवाले, चित्रकथी, यांच्यासोबतच्या संबंधावर विपरित परिणाम होईल. तसेच गोंधळी समाज भूमिहीन भिक्षुक जमात असून, कलावंत जमात नाही. त्याचप्रमाणे गोंधळी पुरोहितही नसून राज्यभरात कोणत्याही मंदिरात गोंधळी पुरोहित नसल्याचा दावाही नाशिक जिल्हा रेणुका गोंधळी समाज संस्थेतर्फे करण्यात आला असून, यांसह समाजाच्या विविध मागण्यांसाठी संस्थेतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्या माध्यमातून जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले.  यावेळी रेणुका गोंधळी समाज संस्थेचे पदाधिकारी व सदस्यांसह गोंधळी समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.