शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

जगाला बुद्ध विचारांची गरज

By admin | Updated: November 9, 2015 00:40 IST

लामा लोबझॅँग : सहावा बौद्ध धम्म मेळावा

नाशिक : धम्माची प्रगती आणि प्रचार, प्रसार होतच राहणार आहे. हा एक विचार आहे, त्याला बांध घालता येणार नाही. आजच्या काळात प्रत्येकाने बुद्धांचे विचार अंगिकारणे अपेक्षित असून, बुद्धविचार हाच मानवतेचा विचार असल्याचे प्रतिपादन दिल्ली येथील लामा लोबझॅँग यांनी केले.कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात आयोजित सहाव्या बौद्ध धम्म मेळव्याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर महापौर अशोक मुर्तडक, प्रमुख पाहुणे रमेश बनसोड, डॉ. सुनील गायकवाड, आयोजक भदन्त सुगत, मोहन अढांगळे, स्वागताध्यक्ष नारायण गायकवाड, अण्णासाहेब कटारे, के.आर. लामा आदिंंसह मान्यवर उपस्थित होते. मेळाव्याचे उद्घाटन लामा यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने झाले. सामुहिक बुद्धवंदना झाल्यानंतर लामा बुद्ध प्रतिमेला वंदन करण्यात आले. बौद्ध धर्म हा पुरातन आणि विज्ञानावर आधारित मानवता शिकविणारा धर्म आहे. त्याचे आचरण आणि विचारधारा तितक्याच पवित्र पद्धतीने समाजात रुजविणे गरजेचे असून हे काम उपासकांना करावे लागणार आहे. अखिल मानवतेला शांती आणि सद्विचाराची गरज असून, बुद्धांचा विचारच जगाला तारणार आहे, असेही लामा यावेळी म्हणाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे रमेश बनसोड, डॉ. सुनील गायकवाड यांचीही भाषणे झाली. याप्रसंगी भिख्कू संघाचे स्वागत करण्यात आले. धम्मकार्य आणि समाजात समजोपयोगी कार्य करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी गौरव करण्यात आला. प्रास्ताविक भन्ते सुगत यांनी केले, तर सूत्रसंचालन भन्ते आयुपाल यांनी केले. (प्रतिनिधी)