शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

प्रधानमंत्री घरकुल योजनेचे काम कासवगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:15 IST

गत दोन वर्षांपूर्वी ऑनलाइन नोंदणी झाली असली तरी या याद्या अद्यापही कागदावरच आहेत. यामुळे घरकुल योजनेचा मोठा डोंगर ...

गत दोन वर्षांपूर्वी ऑनलाइन नोंदणी झाली असली तरी या याद्या अद्यापही कागदावरच आहेत. यामुळे घरकुल योजनेचा मोठा डोंगर पेलण्यासाठी शासन सज्ज असले तरी ही योजना पुढील पाच वर्षांपर्यंत पूर्ण होणार आहे. शेतीमळ्यात राहणारे गरीब शेतकरी नागरिक या योजनेपासून वंचित राहणार आहेत. त्यासाठीची कुठलीही योजना हाती घेतलेली नाही. यामुळे या वंचितांना बेघर राहावे लागणार आहेत. लाभार्थी काबाडकष्ट करून झोपडीतच राहतात. गावातील योजना त्यांच्या कानी जात नसल्याने त्यांना सहा ड किंवा घरकुल योजनेच्या माहितीबद्दल ते अनभिज्ञ असल्याने या शेतकऱ्यांना निवाऱ्याची सोय कशी होणार, या चिंतेत शेतकरी गुंतला आहे. गावात राहणारा ग्रामस्थ सर्वेक्षण निरीक्षणाच्या वेळी उपस्थित असल्याने त्यांचा घरकुल योजनेत समावेश करता येतो. मात्र ग्रामपंचायतीच्या मिळकतीवर घर नसतानाही स्वतःच्या मालकीचे घर निवाऱ्याची सोय झालेली नाही असा लाभार्थींचा स्वतंत्र सर्व्हे करून त्यांचा या योजनेत समावेश करून घेण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. घरकुलबांधणीचे निकष शिथिल करून थोड्या प्रमाणात बेघरांच्या भिंती चुन्याच्या असतानाही ही घो योजनेसाठी गृहीत धरली जात नाहीत. यामुळे मोठ्या प्रमाणात लाभार्थी वंचित राहत आहेत.

धाबेकर झोपडी किंवा जुने पत्राघर यांचाही समावेश या योजनेत करावा अशी मागणी बेघर लाभार्थींनी केलेली आहे. सामाजिक, आर्थिक सर्वेक्षणातून निर्माण झालेली गत यादी ज्यांची घरे नामंजूर करण्यात आली होती ती कायम करून ती यादी कायम करावी यासाठी ग्रामपंचायतींनीही पुढाकार घ्यावा. अन्यथा बेघर राहण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. घरकुले बांधकाम करण्यासाठी प्रत्येक गावठाणात ग्रामपंचायत मालकीची जागा असतेच, असे नसल्याने इतर जागाही विकत घेऊन बांधकाम करण्यासाठी जागा खरेदीसाठी लाभार्थींना पैसे मिळून एकत्रित अनुदान योजना घोषित करावी तरच घरकुल बांधकाम केले जातील अन्यथा जुन्या घरांच्या ठिकाणी दुरुस्ती करूनच अशा घरकुलांची पुन्हा उभारणी करण्यात येईल यामुळे शासनाचा खर्च वाया जाणार आहे. घरकुल सहा ड यादीसाठी असलेल्या निकषांना शिथिल करून लाभार्थींना घर मिळण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.