शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

योजना केंद्राच्या, कसरत पालिकेची

By admin | Updated: October 14, 2015 23:16 IST

अर्थसंकट : स्मार्ट सिटी, अमृत योजनेतील सहभागामुळे मनपाला हिश्श्याची चिंता

नाशिक : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेबरोबरच अमृत अभियानातही नाशिक महापालिकेचा समावेश करण्यात आला आहे; परंतु स्मार्ट सिटी योजनेत प्रतिवर्षी ५० कोटी आणि अमृत अभियानात प्रत्येक प्रकल्प किमतीच्या ५० टक्के हिस्सा महापालिकेला स्वनिधीतून मोजावा लागणार असल्याने अर्थसंकटात सापडलेल्या पालिकेला उत्पन्न वाढीसाठी कसरत करावी लागणार आहे. शासनाने एलबीटी रद्द करून फास आवळलेला असतानाच त्यात केंद्राच्या योजनांचेही दडपण आल्याने ‘आधीच उल्हास, त्यात फाल्गुनमास’ अशी अवस्था महापालिकेची बनणार आहे. केंद्र सरकारने घोषित केलेल्या स्मार्ट सिटी योजनेत नाशिक महापालिकेचा समावेश झाल्यानंतर महापालिकेने आता दुसऱ्या टप्प्यात स्मार्ट सिटी चॅलेंज स्पर्धेत उत्तीर्ण होण्याची तयारी आरंभली आहे. प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी नामवंत क्रिसिल या संस्थेचीही नियुक्ती झाली आहे. स्मार्ट सिटी योजनेत महापालिकेला केंद्राकडून पाच वर्षांत पाचशे कोटी रुपये प्राप्त होणार असून, नाशिक महापालिकेला दरवर्षी ५० कोटी रुपयांचा हिस्सा देणे बंधनकारक आहे.