शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

योजना केंद्राच्या, कसरत पालिकेची

By admin | Updated: October 14, 2015 23:16 IST

अर्थसंकट : स्मार्ट सिटी, अमृत योजनेतील सहभागामुळे मनपाला हिश्श्याची चिंता

नाशिक : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेबरोबरच अमृत अभियानातही नाशिक महापालिकेचा समावेश करण्यात आला आहे; परंतु स्मार्ट सिटी योजनेत प्रतिवर्षी ५० कोटी आणि अमृत अभियानात प्रत्येक प्रकल्प किमतीच्या ५० टक्के हिस्सा महापालिकेला स्वनिधीतून मोजावा लागणार असल्याने अर्थसंकटात सापडलेल्या पालिकेला उत्पन्न वाढीसाठी कसरत करावी लागणार आहे. शासनाने एलबीटी रद्द करून फास आवळलेला असतानाच त्यात केंद्राच्या योजनांचेही दडपण आल्याने ‘आधीच उल्हास, त्यात फाल्गुनमास’ अशी अवस्था महापालिकेची बनणार आहे. केंद्र सरकारने घोषित केलेल्या स्मार्ट सिटी योजनेत नाशिक महापालिकेचा समावेश झाल्यानंतर महापालिकेने आता दुसऱ्या टप्प्यात स्मार्ट सिटी चॅलेंज स्पर्धेत उत्तीर्ण होण्याची तयारी आरंभली आहे. प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी नामवंत क्रिसिल या संस्थेचीही नियुक्ती झाली आहे. स्मार्ट सिटी योजनेत महापालिकेला केंद्राकडून पाच वर्षांत पाचशे कोटी रुपये प्राप्त होणार असून, नाशिक महापालिकेला दरवर्षी ५० कोटी रुपयांचा हिस्सा देणे बंधनकारक आहे.