शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

महिलांचा मोर्चा

By admin | Updated: February 23, 2016 23:31 IST

चिचोंडी खुर्द : विहिरीने तळ गाठल्याने पाण्यासाठी भटकंती

 येवला : तालुक्यातील चिचोंडी खुर्द येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असून, महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने संतप्त महिलांनी ग्रामपंचायतवर मोर्चा काढला.चिचोंडी खुर्द येथील सार्वजनिक विहीर व आडाने तळ गाठल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे महिलांनी आक्रमक होत थेट ग्रामपंचायतीवर हंडामोर्चा नेला. एक तास ठिय्या आंदोलन करत टँकर सुरू करावा, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. यावेळी सरपंच कल्पना जाधव, ग्रामसेवक सी. डी. बोरसे यांना निवेदन देण्यात आले. टँकर मागणीचा ठराव पंधरा दिवसांपूर्वीच वरिष्ठांना पाठवला असून, प्रस्तावावर वरिष्ठांची सही न झाल्याने टँकर सुरू झाला नाही, अशी उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने महिलांनी संतप्त होत आपला मोर्चा येवला तहसील कार्यालय व पंचायत समितीवर नेला. यावेळी सरपंच कल्पना जाधव, ग्रामसेवक सी. डी. बोरसे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर चंद्रभागा मढवई, सुंदरबाई सोनवणे, प्रमिला राजगुरू, सुमन मढवई, लहानूबाई मढवई, परवीन शेख, अलका मढवई, सविता राजगुरु, सुनीता राजगुरु, सुशीला कुलकर्णी, रिजवाना पठाण, संगीता जोशी, लंकाबाई गोसावी, मनीषा चव्हाण, छाया धाकतोडे, उषा राजगुरू, कुलसबी शेख, हेमवती वाडेकर, जरीना शेख, बेबी मढवई, संगीता सोनवणे, कविता मढवई, सुनीता गायकवाड, हिराबाई गोसावी, किशाबाई पवार, अरुणा पवार, फरजाना शेख, बिस्मिल्ला शेख, मंगल मढवई, रेवती कासलीवाल, शमीना शेख, रोहिणी मढवई, जया धाकतोडे, कल्पना धाकतोडे, सुमन पवार, संतोष मढवई, सुनील कासलीवाल, विठ्ठल पळे, दत्ता जाधव आदिंच्या सह्या आहेत. (वार्ताहर)पथदीपांभोवतीच्या वृक्ष फांद्या छाटणीची मागणीनाशिक : शहरात ठिकठिकाणी पथदीपांभोवती वाढलेल्या वृक्षांच्या फांद्या छाटण्याची मागणी दक्षता अभियानचे संचालक आणि नगरसेवक विक्रांत मते यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.निवेदनात म्हटले आहे, शहरात ठिकठिकाणी पथदीपांभोवताली वाढलेल्या वृक्षांच्या फांद्या छाटण्याची मागणी वारंवार केली जात आहे, परंतु उद्यान निरीक्षकांकडून ट्री अ‍ॅक्टमधील कलमांचा आधार घेऊन वृक्ष छाटणीबाबत टाळाटाळ केली जात आहे. उद्यान निरीक्षकांकडून सदर कलमांचा अर्थ आपल्या सोयीनुसार आणि कामाची जबाबदारी टाळण्याकरिता घेतला जात आहे. (प्रतिनिधी)