शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वाढीव पाणीकपातीचे संकट टळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2016 00:25 IST

धरणसाठ्यात वाढ : दारणामधून पुन्हा उपसा शक्य

 नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून शहर व परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे गंगापूर आणि दारणा या धरणांतील पाणीसाठ्यात वाढ झाली असून, त्यामुळे नाशिककरांवरील वाढीव पाणीकपातीचे संकट टळण्याची शक्यता आहे. पावसाने दडी मारल्याने महापालिका प्रशासनाने आणखी पाणीकपातीसंबंधी फेरनियोजन करण्याचे सूतोवाच केले होते. दरम्यान, दारणा धरणात सुमारे ८०० दलघफूने पाणीसाठा वाढल्याने नाशिकरोड विभागासाठी महापालिकेकडून आरक्षित पाण्याचा पुन्हा उपसा केला जाण्याची शक्यता आहे. आर्द्रा नक्षत्राच्या अंतिम चरणात शहर व परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून दडी मारलेल्या पावसाची प्रतीक्षा संपुष्टात आली. शहरात १ जून ते ४ जुलै २०१६ या कालावधीत शहरात १३७ मि.मी. पावसाची नोंद झाली. त्यापैकी, रविवारी झालेल्या पावसाची आकडेवारी ११२ मि.मी. नोंदविली गेली. त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यात झालेल्या पावसाने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर आणि दारणा या धरणांतील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे गंगापूर धरणातील पाणीसाठ्यात २८ दलघफूने वाढ झाली. त्यामुळे गंगापूरमध्ये ९३३ दलघफू पाणीसाठा जाऊन पोहोचला आहे.दारणा धरणात दोन दिवसांपूर्वी ३४० दलघफू पाणीसाठा शिल्लक होता. पावसामुळे त्यात ७६२ दलघफूने वाढ होऊन पाणीसाठा ११०२ दलघफूपर्यंत जाऊन पोहोचला आहे. मागील वर्षी गंगापूर धरणात ४ जुलै रोजी ३३५६ दलघफू म्हणजे ६० टक्के, तर दारणा धरणात ३७६१ दलघफू म्हणजे ५३ टक्के पाणीसाठा शिल्लक होता.