शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

वन्य पशुपक्ष्यांसाठी सरसावली पाटोद्यातील तरु णाई

By admin | Updated: May 8, 2016 00:51 IST

ठाणगाव : जंगलातील तळ्यात टाकले टॅँकरद्वारे १५ हजार लिटर पाणी

पाटोदा : चार वर्षांपासून निसर्गाच्या अवकृपेने येवला तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे ठाणगाव परिसरातील वन विभागाच्या जंगलातील सर्वच जलस्रोत कोरडेठाक पडल्याने या जंगलातील पशुपक्षी तहानेने व्याकूळ होत असून, त्यांनी पाण्यासाठी मानवी वस्त्यांकडे आपला मोर्चा वळविला आहे. या पशू-पक्ष्यांची होणारी गैरसोय पाहून पाटोदा येथील तरुणाई सरसावली आहे.येथील विलास शांताराम पगारे, अहमद शेख, समाधान पगारे, ग्रामपंचायत सदस्य दिलीप बोराडे, योगेश ठाकरे या तरुणांनी या मुक्या प्राण्यांसाठी माणुसकीचा झरा वाहता केला आहे. याकामी त्यांना दत्तात्रय जगताप उत्तम पाचपुते, अशोक बोनाटे, बिंदू पंडित यांनी सहकार्य केले. याबाबत लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित झाले होते. त्यात या पशू- पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करावी, असे आवाहन करण्यात आले होते.एक-दीड महिन्यपिंासून उष्णतेत वाढ झाली असून, सूर्य आग ओकत आहे. कडक उन्हामुळे अंगाची लाही लाही होत असतानाच ग्रामीण भागातील गाव, वाड्य-वस्त्यांवर निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईमुळे सर्वसामान्य माणसाची झोप उडाली आहे. अशा गंभीर परिस्थितीत जंगलात कुठेच पिण्याचे पाणी उपलब्ध होत नसल्याने पशुपक्षी, वन्यप्राणी गावाकडे धाव घेत आहेत. जंगल परिसरातच या पशुपक्ष्यांची पाण्याची सोय होऊन त्यांची तहान भागावी, या उद्देशानेच या तरु णांनी पुढाकार घेतला आहे. या जोपर्यंत पाऊस पडत नाही व या पशुपक्ष्यांची पाण्याची सोय होत नाही तोपर्यंत आम्ही या जंगलातील प्राण्यांसाठी पाणीपुरवठा करणार असल्याचे या तरु णांनी सांगितले. याप्रसंगी मारु ती नेहरे, रवींद्र शेळके उत्तम पाचपुते, दत्तात्रय जगताप,बिंदू पंडित, अशोक बोनाटे, योगेश ठाकरे, सत्यजित घुसळे आदि उपस्थित होते