शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

तीन ग्रामपंचायतींचा कारभार कोणाच्या हाती सोपवावा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 15:42 IST

घोटी :इगतपुरी तालुक्यात गेल्या दोन मिहन्यापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत चुकीच्या आरक्षण धोरणामुळे काही  ग्रामपंचायतीत अनेक जागा रिक्त राहिल्या. त्यात धारगाव, सोमज व नांदगांवसदो या तीन ग्रामपंचायतीत कोरमही पूर्ण होत नाही इतक्या जागा रिक्त राहिल्या. त्यामुळे कोरमअभावी या तीनही ग्रामपंचायतीत नविनर्वाचित सदस्यांची पिहली बैठक अद्याप झालीच नाही. याबाबत प्रशासनापुढेही पेच निर्माण झाला आहे.

ठळक मुद्दे इगतपुरी तालुक्यात  प्रशासनापुढे पेच :  जिल्हाधिकारी कार्यालयाने  मागितले निवडणूक आयोगाचे मार्गदर्शन

घोटी :इगतपुरी तालुक्यात गेल्या दोन मिहन्यापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत चुकीच्या आरक्षण धोरणामुळे काही  ग्रामपंचायतीत अनेक जागा रिक्त राहिल्या. त्यात धारगाव, सोमज व नांदगांवसदो या तीन ग्रामपंचायतीत कोरमही पूर्ण होत नाही इतक्या जागा रिक्त राहिल्या. त्यामुळे कोरमअभावी या तीनही ग्रामपंचायतीत नविनर्वाचित सदस्यांची पिहली बैठक अद्याप झालीच नाही. याबाबत प्रशासनापुढेही पेच निर्माण झाला आहे.           या तीनही ग्रामपंचायतीत थेट सरपंचपदाच्याही निवडणुका झाल्या.मात्र सदस्य संख्या निम्यापेक्षाही कमी असल्याने ग्रामपंचायत कायद्यानुसार रचना अपूर्ण असल्याने नविनर्वाचित सदस्यांच्या हाती अद्याप कारभार दिला नाही,नविनर्वाचित सदस्यांची पिहली बैठकच कोरम अभावी न झाल्याने कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. पंचायत समिति प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे याबाबत मार्गदर्शन मागितले. जिल्हाधिकारी कार्यालयही हतबल ठरल्याने त्यांनीही निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागितले आहे.        गेल्या दोन मिहन्यापूर्वी मुदत संपलेल्या इगतपुरी तालुक्यातील  ग्रामपंचायतींच्या सार्वित्रक निवडणुका झाल्या.त्यात धारगाव, सोमज व नांदगांव सदो ग्रामपंचायतीत निम्यापेक्षाही कमी जागाही रिक्त राहिल्याने नविनर्वाचित सदस्य मंडळाच्या हाती कारभार सोपविन्यबाबत कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. या तीनही ग्रामपंचायतीत रचना अपूर्ण राहिल्याने नविनर्वाचित सदस्य मंडळाची पिहली सभा झालेली नाही अथवा घेता आली नाही          याबाबत तहसील व पंचायत समिति प्रशासनाने याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे याबाबत मार्गदर्शन मागितले आहे.पेच गंभीर असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयानेही राज्य निवडणूक आयोगाकडे याबाबत मार्गदर्शन मागितले आहे.     त्यामुळे निवडणूक आयोग याबाबत काय निर्णय देते ? याकडे या तीन ग्रामपंचायतीसह संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.निवडणूक आयोग सरपंचासह नविनर्वाचित सदस्यांच्या हाती गावचा कारभार सोपविनार की ग्रामपंचायतीत सदस्य कोरम पूर्ण होईपर्यंत प्रशासकीय राजवट स्थापित करणार? याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.--------------------------------------विशेष: --    धारगाव ग्रामपंचायत  एकूण सदस्य संख्या -९  निवडून आलेले सदस्य -३   रिक्त जागा-६--------------------------सोमज ग्रामपंचायत --एकूण सदस्य संख्या -७  निवडून आलेले सदस्य -३   रिक्त जागा-४-------------------------  नांदगांव सदो ग्रामपंचायतएकूण सदस्य संख्या -११  निवडून आलेले सदस्य -४   रिक्त जागा- ७