शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

तीन ग्रामपंचायतींचा कारभार कोणाच्या हाती सोपवावा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 15:42 IST

घोटी :इगतपुरी तालुक्यात गेल्या दोन मिहन्यापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत चुकीच्या आरक्षण धोरणामुळे काही  ग्रामपंचायतीत अनेक जागा रिक्त राहिल्या. त्यात धारगाव, सोमज व नांदगांवसदो या तीन ग्रामपंचायतीत कोरमही पूर्ण होत नाही इतक्या जागा रिक्त राहिल्या. त्यामुळे कोरमअभावी या तीनही ग्रामपंचायतीत नविनर्वाचित सदस्यांची पिहली बैठक अद्याप झालीच नाही. याबाबत प्रशासनापुढेही पेच निर्माण झाला आहे.

ठळक मुद्दे इगतपुरी तालुक्यात  प्रशासनापुढे पेच :  जिल्हाधिकारी कार्यालयाने  मागितले निवडणूक आयोगाचे मार्गदर्शन

घोटी :इगतपुरी तालुक्यात गेल्या दोन मिहन्यापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत चुकीच्या आरक्षण धोरणामुळे काही  ग्रामपंचायतीत अनेक जागा रिक्त राहिल्या. त्यात धारगाव, सोमज व नांदगांवसदो या तीन ग्रामपंचायतीत कोरमही पूर्ण होत नाही इतक्या जागा रिक्त राहिल्या. त्यामुळे कोरमअभावी या तीनही ग्रामपंचायतीत नविनर्वाचित सदस्यांची पिहली बैठक अद्याप झालीच नाही. याबाबत प्रशासनापुढेही पेच निर्माण झाला आहे.           या तीनही ग्रामपंचायतीत थेट सरपंचपदाच्याही निवडणुका झाल्या.मात्र सदस्य संख्या निम्यापेक्षाही कमी असल्याने ग्रामपंचायत कायद्यानुसार रचना अपूर्ण असल्याने नविनर्वाचित सदस्यांच्या हाती अद्याप कारभार दिला नाही,नविनर्वाचित सदस्यांची पिहली बैठकच कोरम अभावी न झाल्याने कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. पंचायत समिति प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे याबाबत मार्गदर्शन मागितले. जिल्हाधिकारी कार्यालयही हतबल ठरल्याने त्यांनीही निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागितले आहे.        गेल्या दोन मिहन्यापूर्वी मुदत संपलेल्या इगतपुरी तालुक्यातील  ग्रामपंचायतींच्या सार्वित्रक निवडणुका झाल्या.त्यात धारगाव, सोमज व नांदगांव सदो ग्रामपंचायतीत निम्यापेक्षाही कमी जागाही रिक्त राहिल्याने नविनर्वाचित सदस्य मंडळाच्या हाती कारभार सोपविन्यबाबत कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. या तीनही ग्रामपंचायतीत रचना अपूर्ण राहिल्याने नविनर्वाचित सदस्य मंडळाची पिहली सभा झालेली नाही अथवा घेता आली नाही          याबाबत तहसील व पंचायत समिति प्रशासनाने याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे याबाबत मार्गदर्शन मागितले आहे.पेच गंभीर असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयानेही राज्य निवडणूक आयोगाकडे याबाबत मार्गदर्शन मागितले आहे.     त्यामुळे निवडणूक आयोग याबाबत काय निर्णय देते ? याकडे या तीन ग्रामपंचायतीसह संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.निवडणूक आयोग सरपंचासह नविनर्वाचित सदस्यांच्या हाती गावचा कारभार सोपविनार की ग्रामपंचायतीत सदस्य कोरम पूर्ण होईपर्यंत प्रशासकीय राजवट स्थापित करणार? याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.--------------------------------------विशेष: --    धारगाव ग्रामपंचायत  एकूण सदस्य संख्या -९  निवडून आलेले सदस्य -३   रिक्त जागा-६--------------------------सोमज ग्रामपंचायत --एकूण सदस्य संख्या -७  निवडून आलेले सदस्य -३   रिक्त जागा-४-------------------------  नांदगांव सदो ग्रामपंचायतएकूण सदस्य संख्या -११  निवडून आलेले सदस्य -४   रिक्त जागा- ७